मृतदेह रस्त्यावर… भर उन्हात आक्रोश आणि मातम… वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात, 13 ठार, 25 जखमी; पालघरसह महाराष्ट्रावर शोककळा
पालघरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज (सोमवार) भीषण अपघात झाला. लग्नाचा निघालेल्या वऱ्हाडी मंडळींच्या आयशर ट्रकची कंटेनरला जोरदार धडक बसल्याने 13 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून लग्नाचा आनंद क्षणात दुःखात बदलला आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू असून,…