Headlines
अबू आझमींकडून कल्याणमधील 464 एकर जमिनीचा प्रश्न विधानसभेत; महसूलमंत्र्याचं उत्तर, वाद नेमका काय?

अबू आझमींकडून कल्याणमधील 464 एकर जमिनीचा प्रश्न विधानसभेत; महसूलमंत्र्याचं उत्तर, वाद नेमका काय?

ठाणे : विधिमंडळाच्या पावसाची अधिवेशनाचे (Assembly) आज सूप वाजले, विरोधकांनी विविध शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, बीडमधील महादेव मुंडे हत्याप्रकरणासह विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना घेरले होते. तसेच, अनेक आमदारांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आपल्या समस्या, स्थानिक प्रश्न आणि काही प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गलथान कारभावरही लक्ष वेधले होते. त्यात, कल्याण (Kalyan) तहसीलमधील कांबा ग्रामपंचायतीत आदिवासी आणि शेतकऱ्यांची 464 एकर जमीन…

Read More
मुख्यमंत्री म्हणाले त्रिभाषासूत्री करणारच, राज ठाकरेंचा इशारा; करुन दाखवा, दुकानंच नाही तर शाळाही बंद करू

मुख्यमंत्री म्हणाले त्रिभाषासूत्री करणारच, राज ठाकरेंचा इशारा; करुन दाखवा, दुकानंच नाही तर शाळाही बंद करू

ठाणे : महाराष्ट्रातील शाळेत शासनाने इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्राची सक्ती केल्यावरुन मुंबईसह महाराष्ट्रात मनसैनिकांनी या निर्णयाला मोठा विरोध केला. त्यावरुन, राज्यात सुरू असलेल्या वादाचे पडसाद हिंदी विरुद्ध मराठी (Marathi) असे पाहायला मिळाले. येथील मिरा भाईंदरच्या (Mira bhayandar) जोधपुर स्वीट आणि नमकीन दुकान मालकाला मनसे सैनिकांनी मारहाण केल्यानंतर मिरा रोडमध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता….

Read More
पडळकरांचं समर्थन नाही, पण तेच एकटे दिसतात का? दुसऱ्यांचे आका कोण ते ही शोधा : देवेंद फडणवीस

पडळकरांचं समर्थन नाही, पण तेच एकटे दिसतात का? दुसऱ्यांचे आका कोण ते ही शोधा : देवेंद फडणवीस

मुंबई : विधिमंडळात अंतिम आठवडा प्रस्ताववरील चर्चेत शेवटचा दिवस गाजला तो, आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेवरुन. विधानसभा अध्यक्षांनी आज दोन्ही आमदारांच्या दोन्ही समर्थकांविरुद्ध फौजदारी कारवाईचे आदेश दिले आहेत. तर, याप्रकरणी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेही संतापल्याचं पाहायला मिळालं. या घटनेवर राजकारणापलिकडे जाऊन सर्वच…

Read More
जनसुरक्षा विधेयक ते दिव्यांगांसाठी अडीच हजार रुपये, अधिवेशनात 16 विधेयकं मंजूर, मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती 

जनसुरक्षा विधेयक ते दिव्यांगांसाठी अडीच हजार रुपये, अधिवेशनात 16 विधेयकं मंजूर, मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती 

Devendra Fadnavis : पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला आहे. अधिवेशनात 16 विधेयकं आम्ही पास केली असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. 93 टक्के पाऊस आतापर्यंत पडला आहे. धरणात चांगला साठा आहे. खरिपाचा हंगाम यंदा चांगला असेल. पावसाची कामगिरी दमदार आहे तशीच आमच्या सरकारची देखील दमदार आहे असे मुख्यमंत्री…

Read More
मुंबईत डान्सबार, 22 बारबाला; गृहराज्यमंत्री कदम म्हणाले, खोटे कागदपत्र दाखवून माझ्या आईची बदनामी केली

मुंबईत डान्सबार, 22 बारबाला; गृहराज्यमंत्री कदम म्हणाले, खोटे कागदपत्र दाखवून माझ्या आईची बदनामी केली

मुंबई : राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh kadam) यांच्या आईंच्या नावाने मुंबईत डान्स बार असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेतील आमदार आणि शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अनिल परब (anil parab) यांनी केला होता. त्यानंतर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांनीही यावरुन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर कारवाई करत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता, या आरोपांवर मंत्री…

Read More
निवडणूक जाहीर झाल्यावर राज ठाकरेंसोबत चर्चा करु, उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य, सरकारवही टीका  

निवडणूक जाहीर झाल्यावर राज ठाकरेंसोबत चर्चा करु, उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य, सरकारवही टीका  

Uddhav Thackeray : अनेक वर्षांनंतर आम्ही दोघे व्यासपीठावर एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असं सूचक वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं. आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाही, झाली तर चर्चा करु शकतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली….

Read More