Headlines
Devendra Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य, नेमकं काय म्हणाले फडणवीस?

Devendra Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य, नेमकं काय म्हणाले फडणवीस?

सध्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभरात चर्चेत असून आतापर्यंत त्याच्याविरोधात सात गुन्हे दाखल केले गेले आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ज्यांच्याकडे या प्रकरणासंदर्भात काहीही माहिती आहे, ती तातडीने शासनाला द्यावी. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, तसेच इतरांनाही यामुळे धडा बसावा अशी…

Read More
बाबा, मला वाचवा; लेकाला वाचवण्यासाठी वडिलांची धडपड, पण सूनेच्या मेसेजने झालं कांड

बाबा, मला वाचवा; लेकाला वाचवण्यासाठी वडिलांची धडपड, पण सूनेच्या मेसेजने झालं कांड

मुलगा आणि वडिलांचे नाते हे फार वेगळे असते. मुलाच्या सुखासाठी वडील कोणत्याही थरापर्यंत जाण्यास तयार असतात. मग मुलाच्या सुखासाठी स्वत:च्या चार गोष्टींमध्ये तडजोड करावी लागली तर ती देखील करतात. आता अशाच एका वडिलांचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी तातडीने पैशांची जमवाजमव केली. मात्र, सुनेच्या एका मेसेजने सत्य उघड झालं. आता नेमकं…

Read More
Sunetra Pawar | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र, पत्रामुळे तटकरे, पटेलांच्या वर्चस्वाला धक्का?

Sunetra Pawar | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र, पत्रामुळे तटकरे, पटेलांच्या वर्चस्वाला धक्का?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. या पत्रामध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षासंदर्भात महत्त्वाची मागणी केली असून त्याचे विविध अर्थ काढले जात आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी आयोगाला विनंती केली आहे की, 28 जानेवारी 2026 नंतर पक्षाच्या नावाने झालेला कोणताही पत्रव्यवहार वैध धरू नये. विशेष म्हणजे, याच…

Read More
…तर अशोक खरातलाच सुरक्षा सल्लागार केलं असतं; सभागृहात फडणवीसांनी नेमकं काय सांगितलं?

…तर अशोक खरातलाच सुरक्षा सल्लागार केलं असतं; सभागृहात फडणवीसांनी नेमकं काय सांगितलं?

सध्या राज्यभरात नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचं प्रकरण चांगलंच गाजत आहे. त्याच्यावर आतापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली. तसेच ज्यांच्या ज्यांच्याकडे या संदर्भातील काहीही माहिती आली असेल तर ती माहिती शासनाकडे द्यावी. या प्रकरणाची पाळंमुळं खोदून या व्यक्तीला दंडीत करायचं आहे. इतरांनाही जरब…

Read More
20 वर्षापूर्वी खरातनेच बाळू तुपेला संपवलं, जितेंद्र आव्हाडांच्या दाव्याने महाभूकंप? कोण होते पत्रकार बाळू तुपे?

20 वर्षापूर्वी खरातनेच बाळू तुपेला संपवलं, जितेंद्र आव्हाडांच्या दाव्याने महाभूकंप? कोण होते पत्रकार बाळू तुपे?

राज्याच नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने खळबळ माजली आहे. या प्रकरणात दररोज वेगवेगळे धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातने केलेली काळी कृत्ये कित्येक वर्षांनंतर समोर येत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात केलेल्या एका धक्कादायक आरोपाने जुने २००८ सालचे हत्याकांड पुन्हा चर्चेत आले आहे. हे प्रकरण आहे स्थानिक पत्रकार बाळू तुपे यांच्या हत्येचे….

Read More
Harshwardhan Sapkal Tweet | चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध, हर्षवर्धन सपकाळ यांचा मोठा आरोप

Harshwardhan Sapkal Tweet | चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध, हर्षवर्धन सपकाळ यांचा मोठा आरोप

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत असून नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. सपकाळ यांनी आरोप केला की, जर या प्रकरणाची प्रामाणिक चौकशी झाली तर अनेक मंत्री आणि अधिकारी अडचणीत येऊ शकतात. त्यांनी सांगितले…

Read More