Headlines
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला

लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) मोठं यश मिळालं असून काँग्रेसचं पाणीपत झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत विक्रमी विजय मिळवला.त्यामुळे, देशभरातून भाजप समर्थक आनंद व्यक्त करत आहेत, भाजप नेतेही या विजयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेतृत्वावर टीका करत आहेत. बिहार निवडणुकीमध्ये विरोधी…

Read More
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत  वसई- विरार महापालिका गेल्या काही वर्षात भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे प्रचंड चर्चेत आहे.. अनधिकृत बांधकांमाना तर अधिका-यांकडून अभय मिळत असल्याच्या तक्रारी आहेत… नागरिकांना सोयीसुविधा मिळत नाही.. पावसाळ्यात तर वसई- विरारमधील बहुतांश भाग पाण्याखाली जातोय… तर कामगारांना कामही मिळत नाही.. त्यामुळे कामगारांच्या राजकीय नेत्यांकडून काय अपेक्षा आहेत…

Read More
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी

मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी

मुंबई : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भायखळा (Mumbai) परिसरात निर्माणधीन बांधकाम करताना झालेल्या अपघातात दोन कामगारांची मातीच्या ढिगाऱ्याखाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. येथील हबीब मेन्शन येथे इमारतीच्या पायाभरणी आणि ढिगाऱ्याच्या कामादरम्यान माती आणि चिखलचा काही भाग कामगारांवर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत (Accident) एकूण 5 कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली आले होते. अपघाताच्या…

Read More
Sanjay Shirsat on Ravindra Chavan: रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाही; संजय शिरसाटांची भूमिका, महायुतीत जुंपली

Sanjay Shirsat on Ravindra Chavan: रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाही; संजय शिरसाटांची भूमिका, महायुतीत जुंपली

Sanjay Shirsat on Ravindra Chavan: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election) अद्याप जाहीर झालेली नसली तरी महापौरपदाच्या दाव्यांमुळे महायुतीत खडाजंगी सुरू झाली आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी, “मुंबईत महायुतीची सत्ता येणार, महापौर भाजपचाच” असे ठाम विधान केले आहे. 2017 मध्ये थोडक्यात गमावलेले महापौरपद या वेळी कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा निर्धार भाजपने केल्याचे दिसून…

Read More
Raj Thackeray: क्रिकेटसाठी शक्य ती मदत करणार, राज ठाकरेंचा MCA ला शब्द; 20 वर्षानंतर प्रत्यक्ष भेटले मिलिंद नार्वेकर

Raj Thackeray: क्रिकेटसाठी शक्य ती मदत करणार, राज ठाकरेंचा MCA ला शब्द; 20 वर्षानंतर प्रत्यक्ष भेटले मिलिंद नार्वेकर

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईला (Mumbai) क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं, याच क्रिकेट पंढरीतील एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीत अजिंक्य देसाई बनविरोध अध्यक्ष बनले. तर, उपाध्यक्ष, सचिव आणि इतर पदांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर सर्व विजयी उमेदवारांनी सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेऊन आभार मानले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं….

Read More
Nitesh Rane : काँग्रेस आणि मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत, आपण लाबून हसलेलं बरं; मंत्री नितेश राणेंची शेलक्या शब्दात टीका, म्हणाले….

Nitesh Rane : काँग्रेस आणि मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत, आपण लाबून हसलेलं बरं; मंत्री नितेश राणेंची शेलक्या शब्दात टीका, म्हणाले….

Nitesh Rane सिंधुदुर्ग : काँग्रेस आणि मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत तर आपण लाबून हसणं बरोबर आहे, अशा शेलक्या शब्दात टीका करत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंनी (Nitesh Rane) निशाणा साधला आहे. माविआत राज ठाकरेंना (Raj Thackeray) सोबत घेण्याच्या भूमिकेला काँग्रेसने विरोध केला असून मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. या काँग्रेसच्या (Congress) भूमिकेवर मंत्री…

Read More