
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले असून, कैलाश वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि ज्युली वाणी-सूर्यवंशी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटात महेश मांजरेकर, प्रवीण तरडे, प्रसाद ओक, ओम भूतकर, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड, जगन्नाथ निवांगुणे आणि अतुल कुडाळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.