Strait Of Hormuz : इराण आज भारतासोबत शत्रूसारखा वागला, जे वाटलं नव्हतं ते केलं
पण आज जे घडलं ते धक्कादायक आहे. गोंधळ वाढवणारी स्थिती आहे. भारताला इराणकडून अशी अपेक्षा नव्हती. जर, इराण भारताला चांगला मित्र मानतो, तर असं शत्रूसारखं वागायला नको होतं. निश्चितच यातून गोंधळात अजून भर पडणार आहे. Getty Images Source link