
आयपीएल स्पर्धेत एका दिवसात इतक्या धावा होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे 16 झेल सोडले. दिल्ली पंजाब सामन्यात 8, तर राजस्थान हैदराबाद सामन्यात 8 झेल सुटले. 16 झेल हे 14 खेळाडूंनी सोडले. यात करूण नायर आणि साकिब हुसैन यांनी प्रत्येकी दोन झेल सोडले. (Photo: PTI)