
सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. उष्णता वाढू लागली की आपण लगेच थंड पेयांकडे वळतो. या काळात बाजारात उसाचा रस, लिंबू सरबत आणि नारळ पाणी या तिन्हीही गोष्टींना मोठी मागणी असतेत. पण कधी कोणतं पेय प्यावं, यात अनेकजण गोंधळून जातात. आज आपण याबद्दलची माहिती घेणार आहोत.