
घरातील वातावरण, सततचे वाद, तणाव यांचाही नात्यांवर परिणाम होतो. तसेच मनातील भीती जसे की नातं टिकेल का, स्वातंत्र्य कमी होईल का? यामुळेही अनेकदा चांगले संबंध जुळत नाहीत.

घरातील वातावरण, सततचे वाद, तणाव यांचाही नात्यांवर परिणाम होतो. तसेच मनातील भीती जसे की नातं टिकेल का, स्वातंत्र्य कमी होईल का? यामुळेही अनेकदा चांगले संबंध जुळत नाहीत.