तर अशोक खरात परदेशात पळून गेला असता? सरकारचा एक निर्णय आणि… नेमकं काय केलं? मुख्यमंत्र्यांनी थेटच सांगितलं
या प्रकरणात महिलांचा सहभाग असल्याने सुरुवातीला अनेक महिला समोर येण्यास तयार नव्हत्या, असे मुख्यमंत्री यांनी नमूद केले. “महिला सहभागी असल्याने त्या महिला समोर यायला तयार नव्हत्या. तरीही काही महिलांनी तक्रार केली आहे आणि काही महिला लवकरच तक्रार करतील,” असे त्यांनी स्पष्ट केले. कारवाई आता दिसत असली तरी त्याची तयारी आधीपासूनच सुरू होती, असेही त्यांनी सांगितले….