विधानपरिषदच्या जागावाटपात मिठाचा खडा, दिल्लीवारीनंतरही शिंदे-फडणवीस त्या जागेवर ठाम, काय घडणार?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १७ जागांसाठी विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने या १७ जागांसाठीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली असताना, दुसरीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार चर्चा आणि खलबते सुरू झाली आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही छत्रपती…