RR vs MI : मुंबईने 66 चेंडूंच्या सामन्यात टॉस जिंकला, बुमराह राजस्थान विरुद्ध किती ओव्हर टाकणार?
गुवाहाटीतून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 13 वा सामना होणार असल्याचं अखेर निश्चित झालं आहे. सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात तर 7 वाजता टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र पावसामुळे टॉस आणि सामना सुरु होण्यास विलंब झाला आहे. पावसाने तब्बल 160 मिनिटांचा वेळ वाया घालवला….