इंडक्शनवर गोल वर्तुळ का असते? 99 टक्के लोकांना माहिती नाही उपयोग
AQI Sign In Continue with Google मराठीहिन्दीNews9ಕನ್ನಡతెలుగుગુજરાતીবাংলাਪੰਜਾਬੀதமிழ்മലയാളം logout Source link
AQI Sign In Continue with Google मराठीहिन्दीNews9ಕನ್ನಡతెలుగుગુજરાતીবাংলাਪੰਜਾਬੀதமிழ்മലയാളം logout Source link
Akshaya Tritiya 2026 : हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी कोणतंही चांगलं काम करण्यासाठी मुहूर्ताची गरज नसते, कारण तो दिवसच अत्यंत शुभ मानला जातो… म्हणून इतर सणांप्रमाणे अक्षय्य तृतीयेला देखील तितकंच महत्त्व आहे. धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. असं मानलं जातं की, जर…
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात याच्या वाईट कृत्यांची यादी दिवसागणिक मोठी होत आहे. आता अनेक महिलांनी अशोक खरातवर गंभीर आरोप केले आहेत. पण वयाच्या 20 व्या वर्षीच खरातने नातेवाईक महिलेसोबत नको ते कृत्य केलं होतं. आता पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत असताना आणखी एक मोठं आणि धक्कादायक रहस्य समोर आलं आहे. अशोक खरातचं 46…
अखेर अमेरिका आणि इराण दरम्यान समेट Image Credit source: social media अखेर अमेरिका आणि इराण दरम्यान समेट झाला आहे. दोन्ही देशांनी दोन आठवड्यासाठी युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी दोन्ही देशात पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चा होणार आहे. त्यानंतरच युद्ध थांबले की नाही हे स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या जे तात्पुरते युद्ध थांबले आहे,…
गेल्या 38 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धजन्य परिस्थितीत एक दिलासादायक माहिती म्हणजे. दोन आठवड्यांसाठी युद्ध थांबणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली असून इरणनेही करारास सहमती दर्शवली आहे. युद्धविरामाच्या घोषणेनंतर देशपातळीवरील अनेक हालचालांनी वेग आला आहे. यांपैकी एक म्हणजे इराणची होर्मूझ समुद्रधुनी लवकरच सुरु करण्यात येणार आहे. होर्मूझची समुद्रधुनी सुरु करण्यावर…
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. त्यांच्या लग्नासाठी सांगलीमधील फार्महाऊसवर सर्व तयारी करण्यात आली होती. प्री-वेडिंग फंक्शन्सही पार पडले होते. पण लग्नाच्या काही तास आधी त्यांचे लग्न मोडले. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचे समोर आले होते. नंतर समजले की, लग्नापूर्वी स्मृतीने पलाशला फसवले होते….