Headlines
Mumbai News : CSMT रेल्वे स्थानकावरुन चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण, सहा महिन्यानंतर वाराणसीत लागला शोध; आईवडिलांचा आनंद गगनात मावेना!

Mumbai News : CSMT रेल्वे स्थानकावरुन चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण, सहा महिन्यानंतर वाराणसीत लागला शोध; आईवडिलांचा आनंद गगनात मावेना!

Mumbai News : सहा महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (CSMT) अपहरण झालेल्या चार वर्षांच्या चिमुकलीचा शोध लावण्यात एमआरए मार्ग पोलिसांना अखेर यश मिळाल आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसी (Varanasi) येथील एका अनाथाश्रमात पोलिसांना ही मुलगी सापडली असून तिला सुखरूप तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 20 मे 2025 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून या चिमुकलीचे अपहरण…

Read More
Mumbai Municipal Corporation Election 2025: काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार, मुंबईतील शिबिरात मोठी घोषणा

Mumbai Municipal Corporation Election 2025: काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार, मुंबईतील शिबिरात मोठी घोषणा

Mumbai Municipal Corporation Election 2025 मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Mumbai Municipal Corporation Election 2025) काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. आजच्या मुंबई काँग्रेसच्या (Mumbai Congress) एकदिवसीय शिबिरात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी घोषणा केली आहे.  काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्वतंत्र पालिका निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतल्याची रमेश चेन्नीथाला…

Read More
मोठी बातमी! पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी घोषणा! खरडलेल्या जमिनींसाठी मिळणार मोफत मातीसह गाळ अन् मुरूम

मोठी बातमी! पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी घोषणा! खरडलेल्या जमिनींसाठी मिळणार मोफत मातीसह गाळ अन् मुरूम

Maharashtra Floods : राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या खरडलेल्या शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ, मुरूम आणि कंकर दिला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. जमीनीच्या सुपीकतेसाठी महसूल मंत्र्यांनी हा मोठा निर्णय (Maharashtra Floods Decision) घेतलाय. पूरग्रस्त जमीनीसाठी गौण खनिजे इत्यांदींवर…

Read More
मुंबईत ठाकरे गटासह भाजपला खिंडार, 'या' नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, महापालिका निवडणुकीपूर्वी घडामोडींना वेग

मुंबईत ठाकरे गटासह भाजपला खिंडार, 'या' नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, महापालिका निवडणुकीपूर्वी घडामोडींना वेग

मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गाठी भेटी सुरु केल्या आहेत. अनेकांचे सत्ताधारी पक्षात प्रवेश होताना दिसत आहे. दरम्यान, अशातच मुंबई महानगर पालिका निवडणूकीपूर्वी बोरिवली मागाठाणे विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटासह आणि भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये ठाकरे गटाच्या शाखा समन्वयक भूषण माळदवेंसह  शेकडो…

Read More
एकीकडे बिहारमध्ये भाजप युतीचा मोठा विजय, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी

एकीकडे बिहारमध्ये भाजप युतीचा मोठा विजय, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी

नवी दिल्ली : देशाचं लक्ष बिहारच्या (Bihar) निवडणुकांकडे लागले असून भाजप एनडीए आघाडीने आज मोठं बहुमत मिळवलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे भेट घेत पायाभूत सुविधांच्या संशोधित वीज वितरण…

Read More
नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले

नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले

मुंबई : बिहार निवडणुकीत (Bihar vidhansabha) सगळे मुद्दे बाजुला पडले आहेत, विकास आणि सुशासन हाच प्रमुख मुद्दा ठरला. मोदीजी आणि नितीश कुमार यांचा चेहरा हाच प्रमुख मुद्दा ठरल्याचंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं. यावेळी, प्रोइन्कम्बन्सी दिसली, मागच्यावर्षी एन्टीइन्कम्बन्सी होती. त्यामुळे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 160 जागा जिंकू असं वाटत होतं, आम्ही त्याहीपेक्षा मोठा विजय मिळाला, अशी…

Read More