47 व्या वर्षी गादी कारागीर दहावी उत्तीर्ण, तर कर्णबधीर विद्यार्थिनीचे दहावीत 94 टक्के
शिक्षणाला वयाचे कोणतेही बंधन नसते. माणूस आयुष्यभर शिक्षण घेऊ शकतो. गादीचा व्यवसाय करणाऱ्या एका कारागिराने वयाच्या ४७ व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अपयशाने खचणाऱ्या तरुणांसमोर नवे उदाहरण दिले आहे. त्यांनी ३१ वर्षांनंतर दहावीचा अभ्यास करुन दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील ४७ वर्षीय मोहम्मद जमील…