आनंदाची बातमी! LPG सिलिंडरची चिंता मिटणार, सरकारने काढला तोडगा
आखाती प्रदेशातील तणावामुळे भारतासह जगभरात तेलाचे संकट ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. यामुळे भारतातील इधन पुरठ्यावर सरकारने काही प्रमाणात मर्यादा घातल्या आहेत. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या किंमतीतील चढ-उतार आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि मोठ्या संस्थांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आता सरकारकडून या समस्येवर स्वदेशी आणि टिकाऊ उपाय शोधण्याचे प्रयत्न वेगाने…