एक टँकर हलविण्यासाठी 36 तास ही नामुष्की, मुंबई-पुणे वाहतूक कोंडीवर महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्याची प्रतिक्रिया
“उठावानंतर पहिल्यांदा या निवडणुकीला सामोरे जात आहे. जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. जनतेचा कल शिवसेनेबरोबर आहे. महायुतीचे सरकार येईल” असं मंत्री संजय शिरसाट जिल्हा परीषद निवडणुकीवर म्हणाले. “राजकारणामध्ये अनेक उलथापालथ झाले आहेत. अजितदादाचे नाव घेऊन राजकारण सुरू आहे. अजितदादा यांच्या नावाने त्यांचे नाव घेऊन स्वतःच्या पक्षाला मतदान मागणे योग्य नाही. सुजाण मतदाराने योग्य उमेदवार निवडावा”…