Headlines
पाहुणे येतायत? झटपट बनवा मँगो-नारळ लाडू; चवीला इतके भारी की तोंडात टाकताच विरघळतील!

पाहुणे येतायत? झटपट बनवा मँगो-नारळ लाडू; चवीला इतके भारी की तोंडात टाकताच विरघळतील!

उन्हाळा म्हणजे आंब्याचा हंगाम. गोड आणि आंबट चवीचे रसरशीत आंबा खाण्यास आरोग्यास सर्वोत्तम मानला जातो. तर या हंगामात आपल्या प्रत्येकाच्या घरात आंब्यापासून अनेक पेयं तसेच वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात. पण तुम्ही कधी पिकलेल्या आंब्यापासून लाडू बनवले आहेत का? नसेल तर हे लाडू केवळ चविष्टच नाही तर बनवायलाही खूप सोपे आहेत. नारळाच्या चवीचे हे आंब्याचे…

Read More
चाळीत राहिलेली ही अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर, सौंदर्य आणि फिटनेस पाहून सर्वच थक्क

चाळीत राहिलेली ही अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर, सौंदर्य आणि फिटनेस पाहून सर्वच थक्क

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्याच्या अभिनयासोबत त्यांच्या सौंदर्यामुळे देखील प्रचंड चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री जिने टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य केलं आहे. Source link

Read More
Cabinet Meeting Update | फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?

Cabinet Meeting Update | फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांतील आरोपींना पॅरोल देऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यासाठी आवश्यक ते कायद्यात बदल करण्याचे आदेशही त्यांनी विधी व न्याय विभागाला दिले आहेत.या बैठकीत राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची…

Read More
नंदूरबारमध्ये बर्ड फ्ल्यूची धास्ती… चिकन, अंड्याच्या विक्रीवर बंदी, पोल्ट्री व्यवसाय संकटात; प्रशासन सतर्क

नंदूरबारमध्ये बर्ड फ्ल्यूची धास्ती… चिकन, अंड्याच्या विक्रीवर बंदी, पोल्ट्री व्यवसाय संकटात; प्रशासन सतर्क

नंदूरबार जिल्ह्याला पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूचा विळखा पडला आहे. जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूमुळे पोल्ट्री व्यवसायच संकटात आला आहे. राज्याच्या इतर भागात बर्ड फ्ल्यूची लागण होऊ नये म्हणून प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू केलं आहे. गेल्या दोन दिवसात पावणे दोन लाख कोंबड्या ठार मारून नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच 8 लाख अंडेही नष्ट करण्यात आले आहेत….

Read More
मासिक पाळी थांबत नव्हती म्हणून भोंदू बाबाकडे गेले… रात्रीच्या भयान अंधारात जंगलात नेऊन… धक्कादायक घटनेने पालघर हादरला

मासिक पाळी थांबत नव्हती म्हणून भोंदू बाबाकडे गेले… रात्रीच्या भयान अंधारात जंगलात नेऊन… धक्कादायक घटनेने पालघर हादरला

राज्यात दिवसेंदिवस भोंदूबाबा आणि त्यांचे प्रताप समोर येत आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण समोर येताच राज्यातील अनेक भोंदूबाबांचे खरे चेहरे नागरिकांनी आणि पोलिसांनी मिळून समोर आणले. आता पालघर जिल्ह्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गावठी औषध देण्याच्या बहाण्याने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन एका भोंदू बाबाने लैंगिक अत्याचार…

Read More
IPL 2026 : मुंबई इंडियन्समध्ये ‘महाभारत’ ! हार्दिक बाहेर पडल्यावरच रोहित खेळण्यास तयार?, संघात नक्की काय घडतंय?

IPL 2026 : मुंबई इंडियन्समध्ये ‘महाभारत’ ! हार्दिक बाहेर पडल्यावरच रोहित खेळण्यास तयार?, संघात नक्की काय घडतंय?

रोहित शर्मा- हार्दिक पंड्याImage Credit source: social media IPLमध्ये पाच वेळा विजेती ठरलेली मुंबई इंडियन्स टीम सध्या अडचणीत आहे. या सीझनमध्ये त्यांना फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. आणि त्यात भरीस भर म्हणजे संघाच्या ड्रेसिंग रूममधील मतभेद आता मैदानावरही दिसू लागले आहेत. हार्दिक पांड्या याला कर्णधार बनवल्यानंतर मुंबई इंडियन्स जणू विजय मिळवायलाच विसरली आहे. चॅम्पियन…

Read More