स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत वगळून) मधील हजारो कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन विषयाला अखेर गती मिळाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत वगळून) मधील हजारो कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन विषयाला अखेर गती मिळाली आहे.

दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन सादर केले. या निवेदनात किमान वेतन सल्लागार समितीची नेमणूक तातडीने करण्याची ठाम मागणी केली होती, कारण समिती नसल्यामुळे वेतनवाढीचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित होता. 🏛️ १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेत किमान वेतन सल्लागार समितीची पुनर्नियुक्ती करून शासन निर्णय काढला….

Read More
किमान वेतन वाढीच्या विषयावर कामगार मंत्री आ. आकाश फुंडकर साहेब यांची भेट…

किमान वेतन वाढीच्या विषयावर कामगार मंत्री आ. आकाश फुंडकर साहेब यांची भेट…

आज दिनांक 05 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने कामगार मंत्री मा. आकाश फुंडकर साहेब यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (ग्रामपंचायत वगळून) कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन वाढ करण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगार मंत्री यांनी सांगितले की, सल्लागार समितीच्या नेमणुकीची फाईल मुख्यमंत्री महोदयांकडे प्रलंबित असून, याबाबत येत्या 15 दिवसांत मुख्यमंत्री यांच्याशी…

Read More
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत वगळून) मधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात मोठी वाढ!

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत वगळून) मधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात मोठी वाढ!

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील कंत्राटी कामगारांसाठी ऐतिहासिक विजय! ➡️ हजारो कंत्राटी कामगारांच्या संघर्षाला अखेर यश! ➡️ महापालिकेतील कामगारांना १५ ते २० हजार रुपयांची थेट वेतनवाढ! ➡️ अंतिम टप्प्यातील निर्णय – येत्या दोन महिन्यांत अंमलबजावणी निश्चित!   महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या वेतनवाढीचा ऐतिहासिक निर्णय अखेर प्रत्यक्षात येणार आहे….

Read More
तुर्भे जलकुंभातील मृतदेह आणि निविदा घोटाळा – प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!..

तुर्भे जलकुंभातील मृतदेह आणि निविदा घोटाळा – प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!..

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे आणि घणसोली पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुर्भे जलकुंभात तब्बल 5-6 महिने सडलेला मृतदेह आढळूनही जबाबदार कंत्राटदारावर कोणतीही गुन्हेगारी कारवाई झाली नाही. त्याचबरोबर, पंचवार्षिक देखभाल-दुरुस्तीच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.   तुर्भे जलकुंभातील मृतदेह प्रकरण? दि. 27 एप्रिल 2021 रोजी तुर्भे…

Read More
आरोग्य विमा (Health Insurance) घेणे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामुळे वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा आर्थिक ताण कमी होतो. आरोग्य विमा का घ्यावा यासाठी खालील कारणे आहेत:

आरोग्य विमा (Health Insurance) घेणे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामुळे वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा आर्थिक ताण कमी होतो. आरोग्य विमा का घ्यावा यासाठी खालील कारणे आहेत:

आरोग्य विमा (Health Insurance) घेणे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामुळे वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा आर्थिक ताण कमी होतो. आरोग्य विमा का घ्यावा यासाठी खालील कारणे आहेत. 1. आकस्मिक वैद्यकीय खर्च: अपघात, गंभीर आजार किंवा तातडीच्या उपचारांसाठी लागणारा खर्च कव्हर होतो. WhatsApp Link 2. महागडे उपचार: मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार महाग असतात, जे आरोग्य…

Read More
नवी मुंबईतील सामाजिक कार्यात अपूर्व योगदान देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे समाजसेविका रिचा समीट : समाजसेवेचा निस्वार्थ दीपस्तंभ.

नवी मुंबईतील सामाजिक कार्यात अपूर्व योगदान देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे समाजसेविका रिचा समीट : समाजसेवेचा निस्वार्थ दीपस्तंभ.

नवी मुंबईतील सामाजिक कार्यात अपूर्व योगदान देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे समाजसेविका रिचा समीट. निस्वार्थ वृत्तीने, कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न करता, त्या आणि त्यांची टीम गरजूंसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची विविध क्षेत्रांतील व्याप्ती आणि त्यागभावना समाजासाठी एक प्रेरणा आहे. Facebook Video रिचा मॅडमच्या नेतृत्वाखाली, रस्त्यावर राहणाऱ्या अनाथ मुलांसाठी सतत कार्य चालू असते. मुलांना गरजेचे अन्न,…

Read More