Headlines
यंदाची सर्वात मोठी बँक भरती, 1865 रिक्त पदे, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

यंदाची सर्वात मोठी बँक भरती, 1865 रिक्त पदे, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

आपले करिअर बँकिंग क्षेत्रात सुरू करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाने (UBI) १ हजार ८६५ अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवारांच्या) जागांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेमुळे तरुणांना प्रत्यक्ष बँकिंग कामकाजाचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यामुळे भविष्यात ज्यांना बँकिंग करिअरसाठी मोठी संधी…

Read More
Vikas Lavande Attack : तुम्ही आमचा पानसरे आणि दाभोळकर करणार असाल तर यापुढे..विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर काँग्रेस आक्रमक

Vikas Lavande Attack : तुम्ही आमचा पानसरे आणि दाभोळकर करणार असाल तर यापुढे..विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर काँग्रेस आक्रमक

आज सकाळी आळंदीत विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. हभप संग्राम भंडारे यांनी त्यांच्यावर शाईफेक केली. संग्राम महाराज भंडारे यांनी कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना काळ फासलं. लवांडे यांनी गुरुवर्य साधुसंत हे घुसघोर असल्याचं वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादीच्या विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर काँग्रेसने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस…

Read More
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा?

भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा?

स्थानिक उमेदवारांना प्राधान्यImage Credit source: एजन्सी Reservation for Native People in Recruitment: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील नोकर भरतीत आता स्थानिकांना प्राधान्य असेल. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये भूमिपुत्रांसाठी आरक्षण देण्याचा मोठा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी 70 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील. सहकार विभागाने याविषयीचा शासन निर्णय काढला आहे. त्यामुळे जेव्हा या…

Read More
दारुच्या बाटल्या काचेच्याच का असतात? आतापर्यंत कोणीही सांगितलं नसेल तुम्हाला कारण

दारुच्या बाटल्या काचेच्याच का असतात? आतापर्यंत कोणीही सांगितलं नसेल तुम्हाला कारण

तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोल हे एक ‘सॉल्व्हेंट’ (द्रावक) म्हणून काम करते. जर ते प्लास्टिकच्या बाटलीत दीर्घकाळ ठेवले, तर ते प्लास्टिकमधील रसायनांशी अभिक्रिया करू शकते. या प्रक्रियेमुळे प्लास्टिकमधील घटक दारूमध्ये विरघळतात, ज्याला विज्ञानाच्या भाषेत ‘लीचिंग’ म्हणतात. यामुळे पेयाची शुद्धता नष्ट होऊन ते आरोग्यास घातक ठरू शकते. काच ही रासायनिकदृष्ट्या पूर्णपणे निष्क्रिय असल्याने त्यात कोणताही धोका उद्भवत नाही….

Read More
SSC Result 2026 : सोलापुरातील दोघांना सर्व विषयात 35 मार्क, तर दोन जुळ्या बहिणींना सेम टू सेम मार्क; हृदयाचा आजार असूनही…

SSC Result 2026 : सोलापुरातील दोघांना सर्व विषयात 35 मार्क, तर दोन जुळ्या बहिणींना सेम टू सेम मार्क; हृदयाचा आजार असूनही…

दहावी परीक्षेचा निकाल नुकताच लागला इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल लागल्याने मुलांमध्ये प्रचंड जल्लोष आहे. इयत्ता दहावीचं कठिण वर्ष सुटल्याने अनेकांच्या आनंदाला उधाण आलं आहे. काही टक्केवारी चांगली मिळालीय. तर काहींना कमी टक्के मिळाले आहेत. पण सुटलो बुवा एकदाचे असं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. यंदा दहावीच्या परीक्षेतील दोन गोष्टी लक्ष्यवेधी ठरल्या आहेत. सोलापुरातील दोन विद्यार्थ्यांना 35…

Read More
Yogi Adityanath : शपथ घेतल्यानंतर सुवेंदू योगींना भेटायला आले, त्यावेळची योगींची कृती बनली चर्चेचा विषय, त्यात खूप मोठा संदेश

Yogi Adityanath : शपथ घेतल्यानंतर सुवेंदू योगींना भेटायला आले, त्यावेळची योगींची कृती बनली चर्चेचा विषय, त्यात खूप मोठा संदेश

भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुवेंदू यांनी भवानीपूर सीटवरुन माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हरवलं. शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी सर्व नेत्यांना भेटून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या गळ्यातील गमछा काढून तो सुवेंदू यांच्या गळ्यात घातला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी…

Read More