Headlines

Maha Mumbai Coverage

मोठी बातमी! शिवसेनेच्या वर्धापनदिनीच बंडखोरांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, पिटिशन तडकाफडकी फेटाळली, कोर्टात नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! शिवसेनेच्या वर्धापनदिनीच बंडखोरांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, पिटिशन तडकाफडकी फेटाळली, कोर्टात नेमकं काय घडलं?

आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या सर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय…

Read More
अखेर श्रीकांत शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट, खासदार बंडखोरीवर सगळं सांगितलं; म्हणाले, फक्त दोन दिवस…

अखेर श्रीकांत शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट, खासदार बंडखोरीवर सगळं सांगितलं; म्हणाले, फक्त दोन दिवस…

Shrikant Shinde on UBT MP Revolt : उद्धव ठाकरे यांच्या पक्षात बंडखोरी झाली आहे. यावेळी एकूण सहा खासदारांनी बंड केलं आहे. या बंडखोरीनंतर आता राज्यात एकच खळबळ उडालेली आहे. सहा खासदारांनी ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतलेला असला तरी त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची अद्याप घोषणा झालेली नाही. या खासदारांचा प्रवेश सोहळा काही दिवस लांबल्याचे सांगितले जाते….

Read More
बेस्टचा संप मिटणार ? मागण्या मान्य झाल्या का, काय म्हणाले परिवहन मंत्री ?

बेस्टचा संप मिटणार ? मागण्या मान्य झाल्या का, काय म्हणाले परिवहन मंत्री ?

बेस्टचा संपाने आज शुक्रवारी संपूर्ण दिवस मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले, रात्रीपासून बेस्टच्या बसेसची चाके जाम करण्यात आल्याने मुंबईकरांना ओला, उबर आणि काळी-पिवळी टॅक्सीवर अवलंबून राहावे लागले. त्याचा गैरफायदा काही टॅक्सीवाल्यांनी घेत अवाच्यासवा भाडे लावल्याने मुंबईकरांना मन:स्ताप भोगावा लागला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायंकाळी बेस्ट कामगार कृती समितीच्या सदस्यांना बोलावून बैठक घेतली. त्यावेळी कामगारांच्या…

Read More
या चिरकूट देशाने आधी भारताला लुटलं… नंतर महाराष्ट्र सरकारच्या आणखी एका निर्णयामुळे शेतकरी हतबल, कोट्यवधींचे नुकसान

या चिरकूट देशाने आधी भारताला लुटलं… नंतर महाराष्ट्र सरकारच्या आणखी एका निर्णयामुळे शेतकरी हतबल, कोट्यवधींचे नुकसान

भारताने फळे आणि भाजीपाला लागवडीत वेगाने प्रगती केली आहे. भारताच्या कृषी निर्यातीत फळबाग पिकांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता याचा परिणाम हा निर्यातदारांवरही झाला आहे. महाराष्ट्र सरकारने बांगलादेशला होणाऱ्या संत्र्यांच्या निर्यातीवरील अनुदान योजना अधिकृतपणे रद्द केली आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. संत्र्याच्या निर्यातीवरील 50…

Read More
GK : फेवीक्विकने दोन बोटंही चिकटतात, मग ते ट्यूबच्या आत तसंच कसं राहतं? जाणून घ्या कारण

GK : फेवीक्विकने दोन बोटंही चिकटतात, मग ते ट्यूबच्या आत तसंच कसं राहतं? जाणून घ्या कारण

GK : फेवीक्विकने दोन बोटंही चिकटतात, मग ते ट्यूबच्या आत तसंच कसं राहतं? जाणून घ्या कारणImage Credit source: TV9 Network/File घरातील तुटक्या फुटक्या वस्तू जोडण्यासाठी काय पाहीजे? असं म्हंटलं तर तुम्ही पटकन फेवीक्विक हे नाव घ्याल. कारण जाहिरातीचा प्रभाव आपल्या डोक्यात वर्षानुवर्षे राहिला आहे. त्यामुळे बारीकसारीक गोष्टी चिकटवण्यासाठी फेवीक्विकचा वापर केला जातो. पण हे फेवीक्विक…

Read More
IND vs AFG 3rd Odi : तिसऱ्या वनडेच्या वेळेत बदल? भारत-अफगाणिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात? जाणून घ्या

IND vs AFG 3rd Odi : तिसऱ्या वनडेच्या वेळेत बदल? भारत-अफगाणिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात? जाणून घ्या

टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्याच द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेतील 3 पैकी सलग 2 सामने जिंकले. भारताने सलग 2 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली आहे. आता टीम इंडिया तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी तयार आहे. टीम इंडियाकडे हा सामना जिंकून विजयी हॅट्रिक करण्याची संधी आहे. तसेच भारताकडे अफगाणिस्तानला 3-0 ने क्लिन स्वीप करण्याची…

Read More