Headlines

Maha Mumbai Coverage

एका युगाचा अंत! दिग्गज अभिनेते सुदेश कुमार यांचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

एका युगाचा अंत! दिग्गज अभिनेते सुदेश कुमार यांचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे ज्येष्ठ अभिनेते सुदेश कुमार यांचं निधन झालं आहे. 1 मे रोजी वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुदेश कुमार यांना श्वासाशी संबंधित समस्यांमुळे सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु काही उपचारानंतर त्यांना पुन्हा घरी नेण्यात आलं आणि शुक्रवारी त्यांनी घरीच…

Read More
काय बोंबलायचे ते बोंबला, लेकीच्या लग्नात इंदोरीकर महाराजांची पैशांची मोठी उधळ, थेट राजेशाही..

काय बोंबलायचे ते बोंबला, लेकीच्या लग्नात इंदोरीकर महाराजांची पैशांची मोठी उधळ, थेट राजेशाही..

प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा आज 3 मे 2026 रोजी विवाह आहे. ज्ञानेश्वरी हिचे साहिल चिलप याच्यासोबत लग्न होत आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांचा साखरपुडा अत्यंत थाटात झाला. साखरपुड्यात महाराजांनी पैशांची ज्या पद्धतीने उधळण केली, त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली….

Read More
Raja Shivaji : मला तुमच्या भावना समजतात, पण..; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची विनंती

Raja Shivaji : मला तुमच्या भावना समजतात, पण..; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची विनंती

अभिनेता रितेश देशमुखचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. रितेशनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यामध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिकासुद्धा साकारली आहे. एकीकडे सोशल मीडियावर आणि थिएटरमध्ये या चित्रपटासाठी क्रेझ पहायला मिळत असून, दुसरीकडे…

Read More
Maharashtra | महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची ‘गळती’, धक्कादायक अहवाल समोर

Maharashtra | महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची ‘गळती’, धक्कादायक अहवाल समोर

अलीकडेच महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीबाबतचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रातील प्रशासकीय तिजोरीला 32 हजार कोटींची गळती लागल्याचं समोर आलं आहे. हा अहवाल कॅग रिपोर्ट्सकडून आला आहे, इतकेच नाही तर ही गळती नेमकी कशामुळे लागली हेदेखील समोर आलं आहे. कॅग रिपोर्ट्सनुसार, राज्याच्या प्रशासकीय तिजोरीला अनेक वाहनांचा कर थकवणाऱ्यांमुळे मोठे नुकसान होत असल्याचं समोर आलं…

Read More
Maharashtra News LIVE : वर्धा : उन्हाळ्यामुळे फळांच्या मागणीत वाढ

Maharashtra News LIVE : वर्धा : उन्हाळ्यामुळे फळांच्या मागणीत वाढ

03 May 2026 03:14 PM (IST) वर्धा : उन्हाळ्यामुळे फळांच्या मागणीत वाढ वर्धा जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. हंगामी फळांसोबतच विविध फळांची मागणी वाढली आहे. काही फळांच्या किंमतीत वाढ, काही फळाच्या किंमतीत घट तर काही फळांच्या किंमती स्थिर आहेत. 03 May 2026 02:59 PM (IST) पवना नदीत…

Read More
मला डॉक्टर व्हायचं होतं पण…, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या धनुभाऊ भाग्यवान कारण…

मला डॉक्टर व्हायचं होतं पण…, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या धनुभाऊ भाग्यवान कारण…

राजकारणाच्या धकाधकीच्या प्रवासात अनेकदा माणसाची मूळ स्वप्ने मागे राहतात. असाच काहीसा अनुभव भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. मला डॉक्टर होऊन रुग्णसेवा करायची होती, पण मार्कांअभावी ते स्वप्न अपूर्ण राहिले अशी कबुली पंकजा मुंडे यांनी दिली. परळीतील पार्थ सोलार प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री…

Read More