Headlines

Maha Mumbai Coverage

सूर्य देव कोपला, राज्यात उष्माघाताचे किती बळी? महाराष्ट्रात तापमानाचा नवीन उच्चांक

सूर्य देव कोपला, राज्यात उष्माघाताचे किती बळी? महाराष्ट्रात तापमानाचा नवीन उच्चांक

उष्णाघाताचा बळी?Image Credit source: एजन्सी Heatstroke in Maharashtra: नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशन हद्दीत तिघांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय आहे. सदर परिसरात 58 वर्षीय,यशोधरानगर परिसरात 60 वर्षीय, आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आस्था निवारा येथे वास्तव्यास असलेल्या 65 वर्षीय पुरुष बेशुद्धावस्थेत आढळले. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे तीनही…

Read More
Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराज किती शिकले? कीर्तनकार झाले नसते तर या क्षेत्रात कमावलं असतं नाव, प्रत्येकाला ..

Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराज किती शिकले? कीर्तनकार झाले नसते तर या क्षेत्रात कमावलं असतं नाव, प्रत्येकाला ..

इंदोरीकर महाराजांचं शिक्षण किती ? Image Credit source: social media इंदोरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अर्थात कोणताही वाद झालेला नाही. चांगल्या अर्थाने चर्चेत आले आहेत. आज इंदोरीकर महाराज यांच्या घरात सनईचौघडे वाजणार आहेत. त्यांची अत्यंत लाडकी लेक ज्ञानेश्वरी हिचा आज विवाह पार पडत आहेत. नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती सुनील चिलप यांचे चिरंजीव साहिल…

Read More
युद्धा दरम्यान पाकिस्तानी सैनिकांची अजब मागणी, ‘आम्हला माधुरी, रवीना द्या…’, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान म्हणालेले…

युद्धा दरम्यान पाकिस्तानी सैनिकांची अजब मागणी, ‘आम्हला माधुरी, रवीना द्या…’, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान म्हणालेले…

90 च्या दशकातील काळ असा काळ होता जेव्हा अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अशाच अभिनेत्रींपैकी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित आणि रावीना टंडन… आता दोघे रुपेरी पडद्यापासून दूर असल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, भारताबाहेर देखील मोठी होती. पाकिस्तानी सैनीक देखील…

Read More
तोपर्यंत कोणत्याही राजकारण्यांनी आमच्या घरी येऊ नये, नरसापूर घटनेतील चिमुरडीच्या पित्याची विनंती

तोपर्यंत कोणत्याही राजकारण्यांनी आमच्या घरी येऊ नये, नरसापूर घटनेतील चिमुरडीच्या पित्याची विनंती

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे एका ४ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेनंतर आता पीडित पित्याने राजकारण्यांना उद्देशून दिलेला एक विनंती केली आहे. “जोपर्यंत माझ्या लेकीला न्याय मिळत नाही आणि त्या नराधमाला फाशी होत नाही, तोपर्यंत सांत्वनासाठी आमच्या घरी येऊ नका,” अशा…

Read More
Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजाचं खरं नाव काय? लग्न पत्रिकेवर छापलेले नाव वाचलं का?

Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजाचं खरं नाव काय? लग्न पत्रिकेवर छापलेले नाव वाचलं का?

इंदुरीकर महाराजImage Credit source: एजन्सी Indurikar Maharaj Real Name: इंदुरीकर महाराज हे अबालवृद्धात अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांचे किर्तन आणि प्रबोधन हे अनेकांचं जीवन बदलणारं ठरलेलं आहे. खळखळून हसवणारं त्यांचं किर्तन एक मोठा संदेश देऊन जाते. इंदुरीकर महाराजांचे व्हिडिओ, त्यांचे वक्तव्य, त्यांचे मीम्स सर्वच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. पण बोले तैसा चाले, त्याची… यावरून महाराज सध्या ट्रोल…

Read More
Raja Shivaji : या 5 चुकांनी बिघडवला रितेश देशमुखचा खेळ; अन्यथा ‘राजा शिवाजी’ बनला असता मास्टरपीस

Raja Shivaji : या 5 चुकांनी बिघडवला रितेश देशमुखचा खेळ; अन्यथा ‘राजा शिवाजी’ बनला असता मास्टरपीस

कमकुवत स्क्रीनप्ले- कथा ही कुठल्याही चित्रपटाची मजबूत बाजू असते, स्क्रीनप्ले तगडा नसेल, तर ही चित्रपटाची सर्वांत कमकुवत बाजू ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य असंख्य घटनांनी भरलेलं होतं, परंतु ‘राजा शिवाजी’मधील काही सीन्स गरजेपेक्षा अधिक खेचल्यासारखे वाटतात. यामुळे चित्रपटाच्या गतीवर त्याला परिणाम झाला आहे. चित्रपटाची पटकथा आणि मांडणी बांधेसूद करण्यावर अधिक भर द्यायला हवा होता, असं…

Read More