Headlines

Maha Mumbai Coverage

Samantha Meet CM Vijay : ‘त्यासाठी हिम्मत लागते’, मुख्यमंत्री विजय यांना भेटल्यानंतर समांथाची रोखठोक प्रतिक्रिया

Samantha Meet CM Vijay : ‘त्यासाठी हिम्मत लागते’, मुख्यमंत्री विजय यांना भेटल्यानंतर समांथाची रोखठोक प्रतिक्रिया

मला नेहमी असं वाटायचं की, विजय सर हे फक्त पडद्यावरचा हिरो बनण्यासाठी बनलेले नाहीत. त्यांची ऊर्जा, उपस्थिती आणि ज्या पद्धतीने लोक त्यांना प्रतिसाद देतात ते पाहून असं वाटतं की, ते काहीतरी मोठ्या गोष्टीसाठी बनले आहेत असं समांथा म्हणाली. Source link

Read More
Monsoon update : या तारखेला महाराष्ट्रात धो धो पाऊस, 20 जूनला पाऊस नाहीच, थेट जुलैच्या..

Monsoon update : या तारखेला महाराष्ट्रात धो धो पाऊस, 20 जूनला पाऊस नाहीच, थेट जुलैच्या..

मागील 10 दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल रखडली आहे. मॉन्सून अरबी समुद्रातच आहे. अजिबात मॉन्सूनची प्रगती नाही. राज्यात पेरण्या रखडल्या आहेत. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. 18 जून उजाडला तरीही मॉन्सूनची अजिबात वाटचाल नाही. सुरूवातीला सांगण्यात आले की, राज्यात मॉन्सून 15 जूनला दाखल होईल, असा अंदाज होता. मात्र, त्यानंतर 20 जूनला मॉन्सून राज्यात दाखल होण्याचा अंदाज देण्यात…

Read More
Smriti Mandhana Record : सांगलीकर स्मृतीचा धमाका, नेदरलँड्स विरुद्ध 3 रेकॉर्ड्स, काय काय केलं?

Smriti Mandhana Record : सांगलीकर स्मृतीचा धमाका, नेदरलँड्स विरुद्ध 3 रेकॉर्ड्स, काय काय केलं?

भारतीय फलंदाज स्मृती मंधाना हीने पुन्हा एकदा धमाका केलाय. स्मृतीने वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग दुसरं अर्धशतक लगावलं. स्मृतीने नेदरलँड्स विरुद्ध 74 धावा केल्या.(Photo Credit : PTI) Source link

Read More
Vastu Shastra : तुमच्याही घराला नजर लागलीये, सर्व कामांमध्ये अडथळा येतोय? मग हा सोपा उपाय कराच

Vastu Shastra : तुमच्याही घराला नजर लागलीये, सर्व कामांमध्ये अडथळा येतोय? मग हा सोपा उपाय कराच

अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की आपलं सर्व सुरळीत सुरू असतं. प्रगतीच्या नव नवीनं संधी मिळत असतात. आपण घर खरेदी करतो, वाहान खरेदी करतो. परंतु एकवेळ अशी येते की सर्व सुरळीत सुरू असताना अचानक सर्व काही ठप्प होतं. प्रगतीला ब्रेक लागतो. व्यावसायामध्ये तोटा होतो. घरातून सुख समृद्धी नष्ट होते, आणि कोणतंही कारण नसताना घरात अचानक वादविवाद…

Read More
Chanakya Niti : या तीन गोष्टी फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात, चाणक्य काय म्हणतात?

Chanakya Niti : या तीन गोष्टी फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील एखाद्या व्यक्तीला जगण्याची प्रेरणा देऊ शकतात. माणसानं आदर्श आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात तत्त्वज्ञान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य…

Read More
तुमची बायको तुम्हाला आवरत नाही आणि तुम्ही… ठाकरेंच्या उपनेत्याची रवी राणांवर खोचक टीका

तुमची बायको तुम्हाला आवरत नाही आणि तुम्ही… ठाकरेंच्या उपनेत्याची रवी राणांवर खोचक टीका

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. हे खासदार लवकरच वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. खासदारांचा हा गट एखाद्या पक्षात सामील होणार की शिवसेनेत सामील होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. अशातच ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांनी गट स्थापन करून माझ्या युवा स्वाभिमान पार्टीत…

Read More