मंत्री झालो तर एकटा दहा मंत्र्यांचं काम करेल, रवी राणांनी पुन्हा बोलून दाखवली मनातील इच्छा
गेल्या काही काळात राज्यातील राजकारणात मोठा बदल घडलेला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा सुपडा साफ केला होता. या विजयामुळे महायुतीचे 235 आमदार विधानसभेत पोहोचले होते. त्यामुळे मंत्रिपदासाठी अनेकांमध्ये चुरस पहायला मिळाली. आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे काही वरिष्ठ नेत्यांनाही मंत्रिपदापासून दूर रहावे लागले होते. यात अमरावतीच्या बडनेराचे भाजप पुरस्कृत आमदार रवी…