Headlines

Maha Mumbai Coverage

नवरा-बायको असूनही त्यांच्यात…; भाग्यश्रीने रितेश-जिनिलियाच्या नात्यावर केला मोठा खुलासा!

नवरा-बायको असूनही त्यांच्यात…; भाग्यश्रीने रितेश-जिनिलियाच्या नात्यावर केला मोठा खुलासा!

महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा ‘राजा शिवाजी’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूडची तगडी स्टार कास्ट दिसली. अभिनेता रितेश देशमुखने चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली. तसेच चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. तर रितेशची पत्नी जिनिलियाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात…

Read More
WTC : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारे फलंदाज, पहिल्या स्थानी भारतीय, कोण आहे तो?

WTC : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारे फलंदाज, पहिल्या स्थानी भारतीय, कोण आहे तो?

डब्ल्यूटीसी स्पर्धेत सर्वाधिक वेळ आऊट होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी संयुक्तरित्या 4 फलंदाज आहेत. हे 4 फलंदाज प्रत्येकी 12-12 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. या चौघांमध्ये बांगलादेशचा मोमिनुल हक, दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा, पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी आणि बांगलादेशच्या खलील अहमद याचा समावेश आहे. (Photo Credit : PTI) Source link

Read More
‘झोपली नाही तर…’, संचिता उगलेने टोकाचं पाऊल उचलल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

‘झोपली नाही तर…’, संचिता उगलेने टोकाचं पाऊल उचलल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने अनेक कलाकारांना धक्का बसला असून आता अभिनेत्री आंचल खुराणाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य केले आहे. आंचल खुरानाने आपल्या पोस्टमध्ये मनोरंजन क्षेत्रातील वास्तव मांडताना म्हटले की, प्रेक्षकांना मनोरंजन हवे असते, वाहिन्यांना टीआरपी हवी…

Read More
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर

पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर

कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना आंदोलनादरम्यान काही अज्ञातांकडून मारहाण झाल्याची व त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मारहाण करण्यात आली आहे, जयपूरमधील आंदोलनावेळी ही घटना घडली आहे. आंदोलन सुरू असताना एका अज्ञात तरुणाने अचानक अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला केला. त्या तरुणाने अभिजीत यांना एकामागून…

Read More
मोठी बातमी! अभिजीत दिपकेंना मारहाण, जयपूरमध्ये नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! अभिजीत दिपकेंना मारहाण, जयपूरमध्ये नेमकं काय घडलं?

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मारहाण करण्यात आली आहे, जयपूरमधील आंदोलनावेळी ही घटना घडली आहे. आंदोलन सुरू असताना एका अज्ञात तरुणाने अचानक अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला केला. त्या तरुणाने अभिजीत यांना एकामागून एक कानशि‍लात लगावल्या. या घटनेनंतर अभिजीत यांच्या समर्थकांनी तात्काळ संबंधित तरुणाला पकडले आणि त्याला मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ…

Read More
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले….

ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले….

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार फुटणार असल्याच्या दाव्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असून, त्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी 14 जून रोजी पक्षाच्या…

Read More