Headlines

Maha Mumbai Coverage

Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला विरोधक घेरणार!

Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला विरोधक घेरणार!

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा अखेर निश्चित झाल्या आहेत. कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडल्यानंतर येत्या 22 जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याची घोषणा करण्यात आली. हे अधिवेशन 10 जुलैपर्यंत चालणार असून जवळपास तीन आठवडे विधिमंडळाचे कामकाज सुरू राहणार आहे. यंदाचे अधिवेशन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांकडून विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर…

Read More
अखेर तेच घडलं! …म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा फूट पडणार? काही खासदार थेट…

अखेर तेच घडलं! …म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा फूट पडणार? काही खासदार थेट…

राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. असंच काही महारष्ट्राच्या राजकारणात घडत आहे. याठिकाणी ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याच्या चर्चा होत्या. या मोहिमेअंतर्गत ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार फोडण्याचा प्रयत्न केला जातोय, असे म्हटले जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री…

Read More
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली, 3 आठवडे चालणार अधिवेशन, हे मुद्दे गाजणार

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली, 3 आठवडे चालणार अधिवेशन, हे मुद्दे गाजणार

मोठी बातमी समोर येत आहे, कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली असून, आता पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 22 जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.  10 जुलैपर्यंत हे अधिवेशन असणार आहे.  तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये काही मुद्दे हे चांगलेच गाजण्याची शक्यता असून, विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न होऊ शकतो. सरकारने नुकतीच शेतकऱ्यांना दोन लाखांची…

Read More
Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!

Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!

कल्याणमध्ये महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून, स्मार्ट मीटर सक्ती, वीजदरवाढ आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावरून आंदोलन छेडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने कल्याणमधील महावितरणच्या तेजश्री कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्या या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना बांगड्या फेकून निषेध व्यक्त केला….

Read More
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल, काय मिळालं उत्तर?

शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल, काय मिळालं उत्तर?

नवी मुंबईमध्ये आज आरोग्य सेवेच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. या प्रकारामुळे नवी मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमासाठी सानपाडा आणि वाशी परिसरात मोठी हालचाल सुरू असतानाच शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. वाशी येथे भाजप…

Read More
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच… इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?

महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच… इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?

सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत, विशेषतः भाजप आणि शिंदे गटात, बिनसल्याचं दिसत आहे. फक्त सांगलीतच नाही तर नवी मुंबईत पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवरूनही मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडून सांगलीतील निवडणुकीत स्वबळाची भाषा करण्यात येत असल्याने शिंदे गटात नाराजी वाढली आहे. यावरून राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. “आम्हालाही वेगळा विचार…

Read More