Headlines

Maha Mumbai Coverage

महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत… व्हिडीओ व्हायरल

महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत… व्हिडीओ व्हायरल

महाबळेश्वर हा पर्यटनस्थळ नेहमीच पर्यटकांनी सुसज्ज असतो. आशात महाबळेश्वरच्या एसटी बस स्थानकात धक्कादायक घटना घडली. एसटी बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाच्या अरेरावीमुळे मोठा गोंधळ उडाला. बस तब्बल 1 तास उशिराने सोडण्यात आल्याने प्रवासी संतप्त झाले होते. याबाबत कारण विचारण्यासाठी काही प्रवासी वाहतूक निरीक्षकांकडे गेले असता संबंधित अधिकाऱ्याने उद्धटपणे उत्तर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या…

Read More
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण….

Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण….

राज्यात दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीपात्रात झालेल्या बोट दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, पाच जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. तर दुसरीकडे शिर्डी परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी वाहनांची तोडफोड केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीपात्रात प्रवाशांनी भरलेली बोट…

Read More
थलपती विजय यांच्याप्रमाणेच रितेश देशमुखही करणार राजकारणात प्रवेश? अभिनेता थेट बोलला..

थलपती विजय यांच्याप्रमाणेच रितेश देशमुखही करणार राजकारणात प्रवेश? अभिनेता थेट बोलला..

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख त्याच्या चित्रपटामुळे तूफान चर्चेत आहे. हिंदीसह मराठी इंडस्ट्रीत रितेश देशमुख याने धमाका केला. राजा शिवाजी या चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. रितेश देशमुख बिग बॉस मराठीला होस्ट करताना दिसला. रितेश देशमुख अभिनेता असला तरीही त्याची मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. रितेश देशमुख याचे वडील विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री होते. काँग्रेसचे…

Read More
घरात मुलीच्या साखरपुड्याची तयारी, ऐनवेळी आईच प्रियकरासोबत पळाली, नंतर स्टेटसमुळे जे घडलं…

घरात मुलीच्या साखरपुड्याची तयारी, ऐनवेळी आईच प्रियकरासोबत पळाली, नंतर स्टेटसमुळे जे घडलं…

मुलीचा साखरपुडा अवघ्या ५ दिवसांवर आलेला असताना तिच्या आईनेच प्रियकरासोबत पलायन करून लग्न उरकल्याची एक धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पीडित कुटुंबावर सामाजिक नाचक्कीची वेळ आली आहे. ‘स्टेटस’मुळे फुटले भांडे मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील एका कुटुंबात…

Read More
Rohit Pawar : शेतकऱ्यांशी चुकूनही दगाफटका करू नये ही विनंती, अन्यथा..कर्जमाफी योजनेवरुन रोहित पवारांचा इशारा

Rohit Pawar : शेतकऱ्यांशी चुकूनही दगाफटका करू नये ही विनंती, अन्यथा..कर्जमाफी योजनेवरुन रोहित पवारांचा इशारा

शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे खरंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे. पण महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवरुन वाद वाढत चालला आहे. याचं मुख्य कारण आहे, सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार नाहीय. महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी जवळपास 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पण या योजनेत काही…

Read More
राज ठाकरे यांना इंडिया आघाडीत घेणार का? संजय राऊत यांनी काय दिलं उत्तर; एका वाक्यात म्हणाले, ते योग्य…

राज ठाकरे यांना इंडिया आघाडीत घेणार का? संजय राऊत यांनी काय दिलं उत्तर; एका वाक्यात म्हणाले, ते योग्य…

देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या इंडिया (INDIA) आघाडीची आज दिल्लीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीला आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यात महत्त्वाची रणनीती निश्चित केली जाणार आहे. “इंडिया आघाडी अजिबात विखुरलेली नाही, उलट आजच्या बैठकीत २३ पक्ष एकत्र येत आहेत,” असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव…

Read More