भारतातील असे एक रेल्वे स्टेशन, जिथे एकही प्रवासी नाही, कारण…
पश्चिम बंगालमध्ये हे अनोखे रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकावर एकही प्रवासी ट्रेन थांबत नाही, त्यामुळे या स्थानकावर एकही प्रवासी नसतो, त्यामुळे येथील नागरिकांना जवळच्या दुसऱ्या स्टेशनवरून प्रवास करावा लागतो. Source link