Headlines

Maha Mumbai Coverage

IND vs PAK : टीम इंडिया 3 सामने खेळणार, पाकिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध भिडणार, मॅच कधी कुठे?

IND vs PAK : टीम इंडिया 3 सामने खेळणार, पाकिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध भिडणार, मॅच कधी कुठे?

भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कप जिंकला. भारताची टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची ही सलग दुसरी आणि एकूण तिसरी वेळ ठरली. त्यानंतर आता काही महिन्यांनी हॉकी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. एफआयएच हॉकी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं आयोजन हे बेल्जिअम आणि नेदरलँड्समध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेचा थरार हा 15…

Read More
आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराहला सर्वाधिक षटकार मारणारे चार खेळाडू कोण? एका गोलंदाजाचा समावेश

आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराहला सर्वाधिक षटकार मारणारे चार खेळाडू कोण? एका गोलंदाजाचा समावेश

जसप्रीत बुमराह टी20 क्रिकेटमधील सर्वात प्रभावी गोलंदाज आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याची प्रचिती आली. यॉर्कर, बाउंसर आणि वेगवेगळ्या व्हेरिएशनमुळे फलंदाजांना त्याचा सामना करणं कठीण जातं. पण असं असताना आयपीएल स्पर्धेत चार फलंदाज असे आहेत की त्यांनी बुमराहला पाच पेक्षा अधिक षटकार मारले आहेत. (Photo Credit- GETTY) Source link

Read More
Dhurandhar 2 Controversy : धुरंधर द रिव्हेंज प्रदर्शित होताच वादाला सुरुवात, मनोज देसाईनी निर्मात्याला सरळ सुनावलं, आम्हाला जर..

Dhurandhar 2 Controversy : धुरंधर द रिव्हेंज प्रदर्शित होताच वादाला सुरुवात, मनोज देसाईनी निर्मात्याला सरळ सुनावलं, आम्हाला जर..

बहुचर्चित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ आज भारतासह जगभरात प्रदर्शित झालाय. या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये किती उत्सुक्ता, क्रेझ आहे ते या चित्रपटाच्या तिकीट सेलवरुन दिसून येतय. आज दुपारी 12 वाजेपर्यंतच या चित्रपटाने भारतात तब्बल 60 कोटीची कमाई केली आहे. येणाऱ्या दिवसात हा चित्रपट उत्पन्नाचे नवीन रेकॉर्ड करणार यात शंका नाही. हा चित्रपट आज प्रदर्शित होत असताना आता…

Read More
जगणं आणखी कठीण होणार, फक्त गॅस नव्हे तर या गोष्टींसाठीही मारामार, सामान्यांच्या खिशाला मोठी झळ!

जगणं आणखी कठीण होणार, फक्त गॅस नव्हे तर या गोष्टींसाठीही मारामार, सामान्यांच्या खिशाला मोठी झळ!

मध्य पूर्वेत भीषण युद्ध सुरू आहे, याचा फटका भारतासह जगभरातील सर्वच देशांना बसला आहे. भारतात एलपीजी गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या खरेदीसाठी नियम बनवले आहेत. सिलिंडर मिळत नसल्यामुळे काही ठिकाणी हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच काही ठिकाणी खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इराण आणि अमेरिकेतील हे युद्ध थांबण्याची…

Read More
Navi Mumbai | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC फळबाजारात दहा हजार आंब्याच्या पेट्या दाखल

Navi Mumbai | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC फळबाजारात दहा हजार आंब्याच्या पेट्या दाखल

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC फळबाजारात कोकणातून आलेल्या हापूस आंब्याची अवाक या वर्षी अपेक्षेपेक्षा खूपच कमी झाली आहे. या वर्षी फक्त 10 हजार पेटी आंबा आला, तर साधारण दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर एक लाख पेटी हापूस आंब्याची आवक बाजारात होत असे. कोकणातून आलेल्या आंब्यांची व्यापाऱ्यांनी विधिवत पूजा केली आणि पारंपरिक उत्साहाने त्याचे स्वागत केले.यावर्षीच्या अवकाळी परिस्थितीमुळे कोकणातील शेतकऱ्यांना…

Read More
RSS Chief Mohan Bhagwat: …तोपर्यंत संघ बंद होऊ शकत नाही, सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य, संघ कार्यपद्धती बदलणार? काय दिले उत्तर?

RSS Chief Mohan Bhagwat: …तोपर्यंत संघ बंद होऊ शकत नाही, सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य, संघ कार्यपद्धती बदलणार? काय दिले उत्तर?

सरसंघचालक मोहन भागवतImage Credit source: गुगल RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सध्या शताब्दी वर्षात प्रवेश केला आहे. संघाच्या प्रवासाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात संघाच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं देण्यात आली. संघाविषयी जनमाणसात जो किंतू-परंतूचा मुद्दा हा त्याला समर्पक उत्तरं देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर…

Read More