होर्मुजनंतर भारताला आणखी एक मोठा झटका, तिसऱ्या सर्वात मोठ्या पुरवठादाराने घटवले 70 टक्के तेल उत्पादन
इराणच्या युद्धाचा भारतावरही मोठा परिणाम झाला आहे. भारत रशिया आणि इराककडून इंधन घेत असतो. परंतू या युद्धात होर्मुज स्ट्रेटमधून जहाजांच्या वाहतूकीवर इराणने मोठे निर्बंध आणल्याने इराकने आता तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी इराकच्या जवळ अमेरिकन तेल टँकर जहाजावर इराणने ड्रोन बोटने हल्ला केला होता. यात एका भारतीय खलाशाच्या मृत्यू झाला होता….