ज्यांचा-ज्यांचा केजरीवालांनी प्रचार केला त्यांचा सुपडा साफ, या दोन बड्या नेत्यांची तर खुर्चीच गेली
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीकडे लागले होते. पाच पैकी 3 राज्यांमध्ये सत्तांतर झाले आहे. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये आता नवीन पक्षाचे सरकार स्थापन करणार आहे. या निकालामुळे प्रादेशिक पक्षांना मोठा धक्का बसला आहे. तसेच या निकालामळे विरोधी पक्षातील मोठ्या चेहऱ्यांच्या निवडणूक प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यात आपचे सर्वेसर्वा अरविंद…