Headlines
Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज

Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज

Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज मुंबईत काँग्रेस पक्ष मनसेला नवा भिडू म्हणून महाविकास आघाडीत समाविष्ट करुन घेण्यास तयार नाहीय…मात्र मनसेविना मुंबईत मविआचा खेळ जमेना अशी म्हणण्याची वेळ आलीय….२०२४ च्या निवडणुकांची आकडेवारी बघितल्यास मनसेला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीला मोठा फायदा होणार असल्याचं दिसून येतंय..मुंबई महापालिकेच्या २२७ पैकी २२ वॉर्डात…

Read More
Mumbai Ranichi Baug: राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?

Mumbai Ranichi Baug: राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?

मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्राणीसंग्रहालयात असलेल्या शक्ती वाघाचा संशयास्पद (Mumbai Ranichi Baug) मृत्यू झालेला आहे. भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात शक्ती वाघ 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या प्राणीसंग्रहालयातून आणण्यात आला होता. त्या वेळी हा वाघ साडेतीन वर्षांचा होता आणि आता तो दहा वर्षांचा होता. या वाघाचा मृत्यू…

Read More
Mumbai Municipal Corporation Election 2025: मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला

Mumbai Municipal Corporation Election 2025: मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला

Mumbai Municipal Corporation Election 2025 मुंबई: मुंबई महापालिकेच्या मतदारयादीत (Mumbai Municipal Corporation Election 2025) तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याची धक्कादायक माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. दुबार नावांमुळे यादी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेनं आता वेळही मागितला आहे. तसेच एकाच व्यक्तीचे नाव दोनदा-तीनदा नव्हे, तर 103 वेळा मतदारयादीत असल्याची माहिती देखील मुंबई महापालिकेकडून देण्यात आली…

Read More
IIT Mumbai Raj Thackeray: मुंबईचं नाव उच्चारायला जितेंद्र सिंहांची जीभ रेटेना, राज ठाकरे संतापले, म्हणाले, 'आतातरी मराठी माणसांना कळायला हवं'

IIT Mumbai Raj Thackeray: मुंबईचं नाव उच्चारायला जितेंद्र सिंहांची जीभ रेटेना, राज ठाकरे संतापले, म्हणाले, 'आतातरी मराठी माणसांना कळायला हवं'

IIT Mumbai Raj Thackeray: आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वादंग निर्माण झाला आहे. मला आयआयटी बॉम्बेचं (IIT Mumbai) नाव बदलून मुंबई केलं नाही, याचा आनंद आहे, असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी समाचार घेतला आहे. जितेंद्र…

Read More
केक कापला, अंडी अन् दगड फेकलंत, नंतर बर्थडे बॉयवर पेट्रोल टाकून….; कुर्ल्यात वाढदिवसात मस्करीची कुस्करी, पाच मित्रांना बेड्या

केक कापला, अंडी अन् दगड फेकलंत, नंतर बर्थडे बॉयवर पेट्रोल टाकून….; कुर्ल्यात वाढदिवसात मस्करीची कुस्करी, पाच मित्रांना बेड्या

Mumbai Crime News : मुंबईतील कुर्ला (Kurla) पश्चिम परिसरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिवलग मित्राचा वाढदिवस साजरा करत असताना वाढदिवसाच्या दिवशीच 21 वर्षीय तरुणावर चक्क पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. आधी अंडी, दगड आणि त्यानंतर पेट्रोल टाकून बर्थडे बॉयलाच पेटवून देण्याचा एक अत्यंत खळबळजनक प्रकार घडलाय. या घटनेत अब्दुल रहमान…

Read More
Aaditya Thackeray : प्रत्येक अंतिम सामना अहमदाबादलाच का? मुंबईत का नाही? ICC ने राजकारण करू नये; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aaditya Thackeray : प्रत्येक अंतिम सामना अहमदाबादलाच का? मुंबईत का नाही? ICC ने राजकारण करू नये; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

T20 World Cup 2026 : आगामी T20 विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे ठिकाणही निश्चित करण्यात आले आहे. अंतिम सामना 8 मार्च रोजी, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आता यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी टीका केली आहे. प्रत्येक महत्त्वाचा सामना अहमदाबादलाच का? मुंबईला ऐतिहासिक पार्श्वभूमी…

Read More