मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर… आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
नाशिकमधील TCS BPO कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना बळजबरीने धर्मांतर करण्यास भाग पाडणे आणि महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाची मुख्य सूत्रधार निदा खान असल्याचं समोर आलं होतं. कंपनीतील काही उच्चपदस्थ अधिकारी जसे की, तौसीफ अत्तार आणि दानिश शेख पदाचा गैरवापर करून हिंदू कर्मचाऱ्यांना धर्म बदलण्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते….