Headlines
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा?

भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा?

स्थानिक उमेदवारांना प्राधान्यImage Credit source: एजन्सी Reservation for Native People in Recruitment: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील नोकर भरतीत आता स्थानिकांना प्राधान्य असेल. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये भूमिपुत्रांसाठी आरक्षण देण्याचा मोठा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी 70 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील. सहकार विभागाने याविषयीचा शासन निर्णय काढला आहे. त्यामुळे जेव्हा या…

Read More
दारुच्या बाटल्या काचेच्याच का असतात? आतापर्यंत कोणीही सांगितलं नसेल तुम्हाला कारण

दारुच्या बाटल्या काचेच्याच का असतात? आतापर्यंत कोणीही सांगितलं नसेल तुम्हाला कारण

तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोल हे एक ‘सॉल्व्हेंट’ (द्रावक) म्हणून काम करते. जर ते प्लास्टिकच्या बाटलीत दीर्घकाळ ठेवले, तर ते प्लास्टिकमधील रसायनांशी अभिक्रिया करू शकते. या प्रक्रियेमुळे प्लास्टिकमधील घटक दारूमध्ये विरघळतात, ज्याला विज्ञानाच्या भाषेत ‘लीचिंग’ म्हणतात. यामुळे पेयाची शुद्धता नष्ट होऊन ते आरोग्यास घातक ठरू शकते. काच ही रासायनिकदृष्ट्या पूर्णपणे निष्क्रिय असल्याने त्यात कोणताही धोका उद्भवत नाही….

Read More
SSC Result 2026 : सोलापुरातील दोघांना सर्व विषयात 35 मार्क, तर दोन जुळ्या बहिणींना सेम टू सेम मार्क; हृदयाचा आजार असूनही…

SSC Result 2026 : सोलापुरातील दोघांना सर्व विषयात 35 मार्क, तर दोन जुळ्या बहिणींना सेम टू सेम मार्क; हृदयाचा आजार असूनही…

दहावी परीक्षेचा निकाल नुकताच लागला इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल लागल्याने मुलांमध्ये प्रचंड जल्लोष आहे. इयत्ता दहावीचं कठिण वर्ष सुटल्याने अनेकांच्या आनंदाला उधाण आलं आहे. काही टक्केवारी चांगली मिळालीय. तर काहींना कमी टक्के मिळाले आहेत. पण सुटलो बुवा एकदाचे असं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. यंदा दहावीच्या परीक्षेतील दोन गोष्टी लक्ष्यवेधी ठरल्या आहेत. सोलापुरातील दोन विद्यार्थ्यांना 35…

Read More
Yogi Adityanath : शपथ घेतल्यानंतर सुवेंदू योगींना भेटायला आले, त्यावेळची योगींची कृती बनली चर्चेचा विषय, त्यात खूप मोठा संदेश

Yogi Adityanath : शपथ घेतल्यानंतर सुवेंदू योगींना भेटायला आले, त्यावेळची योगींची कृती बनली चर्चेचा विषय, त्यात खूप मोठा संदेश

भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुवेंदू यांनी भवानीपूर सीटवरुन माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हरवलं. शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी सर्व नेत्यांना भेटून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या गळ्यातील गमछा काढून तो सुवेंदू यांच्या गळ्यात घातला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी…

Read More
Mumbai | पायधुणी मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधाने नाही? घरात काय सापडलं?

Mumbai | पायधुणी मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधाने नाही? घरात काय सापडलं?

मुंबईतील पायधुणी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चौघांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर संशयास्पद मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान डोकाडिया कुटुंबाच्या घरातून उंदीर पळवण्यासाठी वापरण्यात येणारे औषध आढळून आले होते. मात्र, या औषधामध्ये प्राणघातक मानले जाणारे झिंक फॉस्फाईट नसल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित औषध हे उंदीर मारण्यासाठी नव्हे तर…

Read More
सामान भरलं, कुटुंबियही बसले, नवीन घरात जाणार तेवढ्यात… साताऱ्यात भीषण दुर्घटना, 4 जण ठार

सामान भरलं, कुटुंबियही बसले, नवीन घरात जाणार तेवढ्यात… साताऱ्यात भीषण दुर्घटना, 4 जण ठार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताचे सत्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता साताऱ्यात एक भीषण अपघात घडला आहे. सातारा तालुक्यातील कासरतळे येथे शुक्रवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरातील सामान भरून निघालेला एक आयशर ट्रक ५० फूट खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात एका लहान मुलासह तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे….

Read More