Gold Reserve : सोन्याच्या बाबतीत सर्वात श्रीमंत राज्य कोणतं? कोणाकडे किती खजिना?

Gold Reserve : सोन्याच्या बाबतीत सर्वात श्रीमंत राज्य कोणतं? कोणाकडे किती खजिना?

आजघडीला सोन्याला खूपच किंमत आली आहे. सोन्याचा भावही दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतात फक्त सोने हे फक्त दागिन्यांच्या रुपातच आहे असे नाही. भारतात पृथ्वीच्या पोटातही सोन्याचा साठा आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले राज्य कोणते आहे, याबाबत जाणून घेऊ या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय) Source link

Read More
Explainer : भारतानं एक दगडात तीन पक्षी मारले, अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलने काय साध्य झालं?

Explainer : भारतानं एक दगडात तीन पक्षी मारले, अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलने काय साध्य झालं?

India America Trade DealImage Credit source: टीव्ही 9 मराठी आधी युरोपियन संघ आणि त्यानंतर भारतानं अमेरिकेसोबत केलेल्या ट्रेड डीलमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या या दोन मोठ्या करारांचा पाकिस्तानला थेट मोठा फटका बसणार आहे. याचा परिणाम हा पाकिस्तानच्या कॉटन एक्सपोर्टवर होणार आहे. त्यामुळे भारताच्या या दोन महत्त्वाच्या डील होताच पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे….

Read More
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अभिषेक, सूर्यकुमार नाही तर या खेळाडूचा पत्ता चालणार! कसं काय ते समजून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अभिषेक, सूर्यकुमार नाही तर या खेळाडूचा पत्ता चालणार! कसं काय ते समजून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अभिषेक, सूर्यकुमार नाही तर या खेळाडूचा पत्ता चालणार! कसं काय ते समजून घ्याImage Credit source: BCCI Twitter टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत जेतेपदाचा मानकरी कोण असणार? याची उत्सुकता स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच लागली आहे. टीम इंडिया प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. कारण टी20 वर्ल्डकप 2024 जिंकल्यापासून आतापर्यंत टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे.पण टी20 वर्ल्डकप…

Read More
Mumbai Congress Protest | मुंबईत काँग्रेस आक्रमक, जोरदार आंदोलन, राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने संताप!

Mumbai Congress Protest | मुंबईत काँग्रेस आक्रमक, जोरदार आंदोलन, राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने संताप!

2 फेब्रुवारी रोजी झालेल्या लोकसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणेंच्या अप्रकाशित पुस्तकातील काही दाव्यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भर सभागृहातच राहुल गांधींना आपला मुद्दा मांडण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राहुल गांधी पुस्तकातील मजकूर वाचण्यास सुरुवात करताच गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण…

Read More
5 की 6… अजित पवारांसोबत विमानात किती लोकं होती? अखेर मोठं सत्य समोर; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला आकडा

5 की 6… अजित पवारांसोबत विमानात किती लोकं होती? अखेर मोठं सत्य समोर; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला आकडा

अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर उरतण्याच्या काही मिनिटे आधी अजित दादांचे विमान कोसळून मोठा स्पोट झाला. या अपघातात विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. अनेकांनी या विमानात 6 जण प्रवास करत होते, मग 5 लोकांचेच मृतदेह का सापडले असा प्रश्न उपस्थित केला…

Read More
महायुतीत वादाची ठिणगी, शिंदेंच्या आमदाराने फडणवीसांवर केलेल्या विधानाने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

महायुतीत वादाची ठिणगी, शिंदेंच्या आमदाराने फडणवीसांवर केलेल्या विधानाने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

Suhas Babar : महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातला अंतर्गत वाद हा नेहमीच चर्चेत असतो. शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांकडून भाजपाच्या विरोधात आतापर्यंत वेगवेगळी विधाने करण्यात आली आहेत. अगदी अलिकडे भाजपाचे मंत्री गणेश नाईक व शिंदे सेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाला आहे. या वादात भर म्हणून शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी…

Read More