Bullet Train Station: देशातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन पूर्ण; नरेंद्र मोदींनी केली पाहणी, कसे आहे स्टेशन?, PHOTO
Bullet Train Station: देशातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन पूर्ण; नरेंद्र मोदींनी केली पाहणी, कसे आहे स्टेशन?, PHOTO Source link
Bullet Train Station: देशातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन पूर्ण; नरेंद्र मोदींनी केली पाहणी, कसे आहे स्टेशन?, PHOTO Source link
<p><strong>Maharashtra Live Blog Updates: मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे आज दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छूक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. काल रविवार सुट्टीचा दिवस असताना सुध्दा मोठ्याप्रमाणावर अर्ज दाखल करण्यात आले त्यातच आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांकडून मोठे शक्ती प्रदर्शनं करत…
नागपूर : VIT कॉलेज ते उकळवाही हेटी दरम्यान उमरेड-नागपूर रोडवर आज दुपारी एका खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागल्याने मोठा अपघात टळला. बसमध्ये एकूण 45 प्रवाशी प्रवास करीत होते. सुदैवाने सर्वजण वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. प्राथमिक माहितीनुसार, धावत्या बसला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे समजते. घटना दुपारी सुमारे २:३० वाजता घडली. VIT कॉलेजकडून उकळवाही…
मुंबई : सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात सीएनजी पुरवठ्यावर (CNG Supply Mumbai) परिणाम होणार आहे. गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये (GAIL Gas Pipeline) बिघाड झाल्याने त्याचा परिणाम सीएनजी पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. असं असलं तरी घरगुती पीएनजी…
Mahapalikecha Mahasangram : काय आहेत Mira Bhayandar च्या समस्या?; ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या काय? मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीची कधीही घोषणा होण्याची शक्यता आहे.. राजकीय नेत्यांकडून महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आलीय…. तर दुसरीकडे शहरात अनेक समस्या आहेत.. त्या अद्यापही सोडवण्यात आल्या नाहीत…. मिरा भाईंदरमधील नागरिकांना काय वाटतं निवडणुकीबाबत त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रभाकर कुडाळ…
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी? कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा महासंग्राम विविध राजकीय पक्ष सत्तेसाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. मात्र या सत्तासंघर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी नेमकं काय पडलं? त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे प्रश्न आजही मार्गी का लागत नाहीत? त्यामुळे स्थानिक नागरिकांनी उघड नाराजी व्यक्त केलीय.. नुसतं आश्वासन नको काम करणारे नेते हवे…