कर्ज थकवणाऱ्यांच्या मालमत्तेबाबत RBI चे मोठे पाऊल, बँकांना आता पाळावे लागणार ‘हे’ कडक नियम
एखादी व्यक्ती वेळेवर कर्ज परत करू शकली नाही, तर बँक तिची मालमत्ता कशी ताब्यात घेईल, याबाबत आरबीआयने नवी मार्गदर्शक तत्त्वे सादर केली आहेत. बँकांनी जप्त केलेल्या मालमत्तेचे योग्य व्यवस्थापन आणि लिलावाच्या प्रक्रियेत सुसूत्रता यावी, यासाठी हे नियम बनवण्यात आले आहेत. ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि बँकिंग व्यवहार स्वच्छ ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. चला तर…