चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाणार का?
“दोन पक्षांच्या विलिनीकरणाचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. अजित पवार तो पक्ष चालवत होते. त्यामुळे भाजपची परवानगी घेण्याची गरज त्यांना वाटली नाही. ज्याअर्थी ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले नाहीत. या बाबतीत त्यांचा फडणवीस यांच्यावर विश्वास नसावा हे मी सांगितलं होतं. हा त्यांचा अंतर्गत विषय असणार. कौटुंबिक विषय होता. प्रत्येक गोष्ट मोदींना, महाराष्ट्रात फडणवीसांना सांगितली पाहिजे का?…