Maharashtra 12th Result 2026 : परीक्षा मंडळ मोठा निर्णय घेणार, आता 12 वीची परीक्षा कागदावर होणार नाही? काय दिले संकेत ?
12 वी परीक्षेबद्दल अपडेट्सImage Credit source: social media महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा रिझल्ट आज जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 89.79 लागला असून दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, 94 टक्के लागला आहे. तर लातूरचा निकाल सर्वात कमी, 84 टक्के लागला. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून 93.15…