भारतात हाहाकार! मित्र देशानेच जम्मू काश्मीर दाखवला थेट पाकिस्तानचा भाग, पाठित खंजीर खुपसत..
भारत नेपाळला कायमच जवळचा मित्र देश म्हणून बघतो. मात्र, आता नेपाळकडून असे काही करण्यात आले की, त्यांना मित्र म्हणण्याचीही लाज वाटत आहे. भारताने ज्याचा विचारही केला नाही, असे घाणेरडे काम नेपाळने केले. नेपाळच्या या पावलामुळे भारतीयांमध्ये प्रचंड मोठा संताप आहे. हेच नाही तर यामुळे भारत आणि नेपाळ यांच्या संबंधांवर थेटपणे परिणाम झाला. नेपाळ एअरलाइन्सने एक्स…