Headlines

Maha Mumbai Coverage

भारतात हाहाकार! मित्र देशानेच जम्मू काश्मीर दाखवला थेट पाकिस्तानचा भाग, पाठित खंजीर खुपसत..

भारतात हाहाकार! मित्र देशानेच जम्मू काश्मीर दाखवला थेट पाकिस्तानचा भाग, पाठित खंजीर खुपसत..

भारत नेपाळला कायमच जवळचा मित्र देश म्हणून बघतो. मात्र, आता नेपाळकडून असे काही करण्यात आले की, त्यांना मित्र म्हणण्याचीही लाज वाटत आहे. भारताने ज्याचा विचारही केला नाही, असे घाणेरडे काम नेपाळने केले. नेपाळच्या या पावलामुळे भारतीयांमध्ये प्रचंड मोठा संताप आहे. हेच नाही तर यामुळे भारत आणि नेपाळ यांच्या संबंधांवर थेटपणे परिणाम झाला. नेपाळ एअरलाइन्सने एक्स…

Read More
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’च्या ट्रोलिंगवर रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला, “आपल्या सोयीचं..”

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’च्या ट्रोलिंगवर रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला, “आपल्या सोयीचं..”

रितेश देशमुख (राजा शिवाजी)Image Credit source: Instagram अभिनेता रितेश देशमुखचं ड्रीम प्रोजेक्ट, ज्याच्यासाठी त्याने गेल्या काही वर्षांपासून प्रचंड मेहनत घेतली, तो ‘राजा शिवाजी’ चित्रपट अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या 1 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेशनेच केलं असून यामधील छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिकासुद्धा त्यानेच साकारली आहे. ‘राजा…

Read More
IPL 2026: मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात, सहाव्या पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला..

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात, सहाव्या पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला..

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात, सहाव्या पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला..Image Credit source: IPL/BCCI मुंबई इंडियन्स संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असताना पराभवाची मालिका पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. पण ही वस्तुस्थिती आहे. कारण मुंबई इंडियन्सला आठ पैकी सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे आता प्लेऑफच्या आशा धूसर होताना दिसत आहेत. तसं पाहिलं…

Read More
हजारो लोक आजूबाजूला तरी तुम्ही एकटे का पडता? चाणक्यांनी सांगितलं तुम्ही काय चूक करताय?

हजारो लोक आजूबाजूला तरी तुम्ही एकटे का पडता? चाणक्यांनी सांगितलं तुम्ही काय चूक करताय?

आयुष्यात फक्त पैसाच सर्वकाही नसतो. आजूबाजूला संकटकाळात मदतीला धावून येणारे माणसंही खूप महत्त्वाचे आहेत. परंतु काही लोकांच्या आयुष्यात आपली हक्काची माणसंच नसतात. असं नेमकं का होतं, याची काही कारणं आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली आहेत. Source link

Read More
भैय्यांना मराठी शिकवलं तर ते उद्या…, राज ठाकरेंची मिश्कील टिप्पणी, दिलं ओपन चॅलेंज..

भैय्यांना मराठी शिकवलं तर ते उद्या…, राज ठाकरेंची मिश्कील टिप्पणी, दिलं ओपन चॅलेंज..

पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात पञकार वरुणराज भिडे स्मृति पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील हजेरी लावली. यावेळी बोलताना राज्यातील विविध समस्यांचा त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये चांगलाचं समाचार घेतला. तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालक यांना मराठी भाषा आली पाहिजे, अशी भूमिका सरकारने घेतली…

Read More
Photo : लग्न मंडपातून थेट परीक्षा केंद्रात, नवरीच्या एका कृतीने सासू सासऱ्यांसह अख्ख्या गावाचं जिंकलं मन

Photo : लग्न मंडपातून थेट परीक्षा केंद्रात, नवरीच्या एका कृतीने सासू सासऱ्यांसह अख्ख्या गावाचं जिंकलं मन

वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील चि. सौ. का. वैष्णवी संतोष काळे हिचा विवाह आज सकाळी 11 वाजता येथीलच चि. ज्ञानेश्वर राजू चौधरी यांच्याशी आनंदात संपन्न झाला. साधारण परिस्थितीतून आलेल्या या कुटुंबांनी सोहळा पार पाडत असतानाच वैष्णवीसमोर मोठे आव्हान उभे होते. ती रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात बीएसडब्ल्यू (BSW) द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असून, तिचा महत्त्वाचा पेपर हाच दिवशी…

Read More