Headlines

Maha Mumbai Coverage

Indian Railway: ट्रेनच्या इंजिनाच्या काचेवर का असते लोखंडी जाळी? 99% लोकांना उत्तर नाही माहित

Indian Railway: ट्रेनच्या इंजिनाच्या काचेवर का असते लोखंडी जाळी? 99% लोकांना उत्तर नाही माहित

अनेक प्रवाशांना त्यात काही महत्त्वाचं वाटत नाही. अथवा काहींना हा डिझाईनाचा एक भाग असल्याचे वाटते. पण ही जाळी रेल्वे सुरक्षेमध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावते. ही जाळी लोको पायलट आणि इंजिनाच्या काचेला दगड, पक्षी आणि वस्तू धडकून बसू नये यासाठी लावण्यात येते. Source link

Read More
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप

Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील एलपीजी सिलेंडर सबसिडीच्या नियमांमध्ये करण्यात आलेल्या बदलांवरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नव्या नियमानुसार, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता वर्षभरात केवळ 4 एलपीजी सिलेंडरवरच सबसिडी मिळणार आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना 9 सिलेंडरपर्यंत अनुदानाचा लाभ दिला जात होता. या निर्णयावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी तीव्र टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना…

Read More
भुजबळांच्या हातातून राज्यसभा गेली, पण पडद्यामागे काय घडलं? समीर भुजबळ यांनी सगळं सांगून टाकलं!

भुजबळांच्या हातातून राज्यसभा गेली, पण पडद्यामागे काय घडलं? समीर भुजबळ यांनी सगळं सांगून टाकलं!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) नेते आणि महाराष्ट्राचे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र पक्षाने भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राजेंद्र जैन यांना उमेदवारी देऊन भुजबळ यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. भाजपचा विरोध असल्यानेच भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी दिली गेली नाही अशा चर्चा रंगल्या आहेत. आता छगन भुजबळ…

Read More
भारताने प्रथमच १२ अण्वस्रे तैनात केली, SIPRI ने ताज्या अहवालात केला दावा, चीन…

भारताने प्रथमच १२ अण्वस्रे तैनात केली, SIPRI ने ताज्या अहवालात केला दावा, चीन…

एकीकडे भारत आणि पाकिस्तानात यांच्यातील वैर सर्वांना माहिती असतानाच आता जगातील शस्रास्रांवर लक्ष ठेवणारी जागतिक संस्था SIPRI ने तिच्या अहवालात धक्कादायक दावा केला आहे. संस्थेने म्हटले आहे की भारताने १२ अण्वस्रे ऑपरेशनल म्हणजे संपूर्णपणे सुसज्ज स्थितीत ठेवली आहेत. याचा अर्थ भारतीय युद्धनौका, पाणबुड्या वा अन्य सैन्य प्लॅटफॉर्मवर काही अण्वस्रे वापरासाठी कायमस्वरुपी सज्ज ठेवली आहे. बातमीनुसार…

Read More
Photo : एक बैल मेला, पत्नीवरच नांगर ओढण्याची वेळ, शेतकऱ्याचे हाल पाहून डोळ्यात येईल पाणी!

Photo : एक बैल मेला, पत्नीवरच नांगर ओढण्याची वेळ, शेतकऱ्याचे हाल पाहून डोळ्यात येईल पाणी!

शेतकरी मोठ्या कष्टाने शेती पिकवतो आणि समाजाला पोसण्याचे काम करतो. मात्र आता एका शेतकरी महिलेवर चक्क नांगर ओढण्याची वेळ आली आहे. आमदार रोहित पवार यांनी ही बाब समोर आणली आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यात एक शेतकरी महिला नांगर ओढताना दिसत आहे. एक बैल मेल्यामुळे शेतकरी दांपत्यावर ही वेळ…

Read More
रिक्षा ते पानटपऱ्यांपर्यंत सर्वत्र ऐकू यायचं हे गाणं, ब्रेकअप झालेल्या तरुणांचं तर प्रचंड आवडीचं, ऐकदा ऐकलं की…

रिक्षा ते पानटपऱ्यांपर्यंत सर्वत्र ऐकू यायचं हे गाणं, ब्रेकअप झालेल्या तरुणांचं तर प्रचंड आवडीचं, ऐकदा ऐकलं की…

90 चे दशक हे संगीतप्रेमींसाठी सुवर्णकाळ मानले जाते. त्या काळात अनेक गाणी लोकप्रिय झाली, मात्र काही गाणी अशी होती ज्यांनी थेट लोकांच्या भावनांना स्पर्श केला. त्यापैकीच एक म्हणजे ‘अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का’ हे गाणे. ब्रेकअप झालेल्या तरुणांच्या भावना व्यक्त करणारे हे गीत त्या काळात इतके गाजले होते की ऑटो-रिक्शापासून पानटपऱ्यांपर्यंत आणि अगदी…

Read More