Headlines

Maha Mumbai Coverage

एकनाथ शिंदेंना आमंत्रण नाही… शिवसेना नाराज… मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद; मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश…

एकनाथ शिंदेंना आमंत्रण नाही… शिवसेना नाराज… मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद; मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश…

काही दिवसांपूर्वी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताने नवी मुंबईतील विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता. मात्र या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता याचे पडसाद आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या…

Read More
भारतातील अनोखा जिल्हा; जिथे परवान्याविना बंदुक वापरतात लोक, बंदुकीची करतात पूजा, कारण ऐकून…

भारतातील अनोखा जिल्हा; जिथे परवान्याविना बंदुक वापरतात लोक, बंदुकीची करतात पूजा, कारण ऐकून…

कर्नाटकातील कूर्ग जिल्ह्यात दरवर्षी साजरा होणारा ‘कोवी उत्सव’ हा एक अनोखा सांस्कृतिक सोहळा आहे. या उत्सवात स्थानिक कोडवा समाजातील लोक आपल्या बंदुका आणि इतर पारंपरिक शस्त्रांची पूजा करून त्यांचा सन्मान करतात. कोडवा समाजाला त्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेमुळे Arms Act 1959 अंतर्गत विशेष सवलत मिळाली आहे. ब्रिटिशकालापासून सुरू असलेली ही परंपरा आजही कायम असून, या…

Read More
टॉपच्या अभिनेत्रीची बहिण, खलनायकाच्या प्रेमात पडली अन् संपलं करिअर, आज मुलगी आहे प्रसिद्ध हिरोईन

टॉपच्या अभिनेत्रीची बहिण, खलनायकाच्या प्रेमात पडली अन् संपलं करिअर, आज मुलगी आहे प्रसिद्ध हिरोईन

बॉलिवूडमधील कलाकार हे कायमच त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अशा देखील काही अभिनेत्री आहेत ज्यांचे करिअर यशाच्या शिखरावर असताना त्या प्रेमात पडल्या आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत जी खलनायकाच्या प्रेमात पडली आणि संपूर्ण करिअर बर्बाद झालं. आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती म्हणजे शिवांगी कोल्हापुरे. प्रसिद्ध…

Read More
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष

Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. विशेष म्हणजे, ज्या साखरी धरणातून तालुक्यातील विविध भागांना पाणीपुरवठा केला जातो, त्याच धरणालगत असलेल्या साखरे गावातील नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. साखरे गावातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने दैनंदिन…

Read More
पुणेकरांवर मोठी पाणी कपाती, अनेक गोष्टींवर निर्बंध ?, पाहा कशावर येणार बंधने…

पुणेकरांवर मोठी पाणी कपाती, अनेक गोष्टींवर निर्बंध ?, पाहा कशावर येणार बंधने…

पावसाने ओढ दिल्याने पुण्यावर मोठ्या पाणी कपातीचे संकट कोसळले आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याने निच्चांक गाठल्याने मोठ्या पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. पुणे शहरात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेने घेतला आहे. पुणेकरांवर अनेक ठिकाणी पाणी बचत करावी लागणार आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याच्या सूचना देण्यात…

Read More
7560mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंगसह भारतात लवकरच लाँच होणार Redmi turbo 5, जाणून घ्या त्याची खास वैशिष्ट्ये

7560mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंगसह भारतात लवकरच लाँच होणार Redmi turbo 5, जाणून घ्या त्याची खास वैशिष्ट्ये

रेडमी कंपनी भारतीय बाजारपेठेत त्यांची टर्बो सिरीज लाँच करत आहे. यावेळी कंपनीने अधिकृतपणे सांगितले आहे की Redmi turbo 5 हा स्मार्टफोन 16 जून रोजी भारतात लाँच होईल. लाँच होण्यापूर्वीच फोनची अनेक वैशिष्ट्ये समोर आली आहेत, ज्यात मोठी 7560mAh बॅटरी, 100W फास्ट चार्जिंग आणि मीडियाटेकच्या नवीन डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसरचा समावेश आहे. हा स्मार्टफोन प्रीमियम मिड-रेंज…

Read More