भारतात रशिया युद्धनाैका तैनात करणार, तब्बल 3000 सैनिकही, थेट रशिया आणि भारताने..
भारत आणि रशियाची खास मैत्री आहे. कित्येक वर्षांपासूनही मैत्री आहे. अमेरिका इराण युद्धात जग तणावात आहे. अशावेळी भारताच्या मदतीला रशिया धावून आला. भारताच्या शेजारी देशात एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. पण भारताला हवे तेवढे कच्चे तेल रशिया पुरवत आहे. होर्मुज खाडी सध्याच्या घडीला ठप्प आहे. मात्र, आपल्या शक्तीवर रशिया भारतापर्यंत कच्चे तेल…