Headlines

Maha Mumbai Coverage

Raigad | एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी? महायुतीत नेमकं काय घडतंय?

Raigad | एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी? महायुतीत नेमकं काय घडतंय?

रायगड विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे. महायुतीतील जागावाटपानुसार रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली असतानाही शिवसेनेचे नेते महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जाची निवडणूक प्रशासनाकडून नोंदही घेण्यात आली आहे.महायुतीने रायगड विधान परिषद मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार निश्चित केला असला तरी जुईली…

Read More
धाड..धाड…धाड…धनंजय मुंडेंकडून गोळीबार, कार आडवी लावून…धनंजय देशमुखांच्या आरोपाने मोठी खळबळ!

धाड..धाड…धाड…धनंजय मुंडेंकडून गोळीबार, कार आडवी लावून…धनंजय देशमुखांच्या आरोपाने मोठी खळबळ!

गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे चर्चेत आहेत. त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान आता संतोष देशमुख यांनी राज्यात खळबळ उडून देणारा गंभीर आरोप केला आहे. माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी…

Read More
पावसाळ्यात रोड ट्रिप प्लॅन करताय पण कुठे जायचं ठरत नाहीये? तर मुंबईजवळील ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वोत्तम

पावसाळ्यात रोड ट्रिप प्लॅन करताय पण कुठे जायचं ठरत नाहीये? तर मुंबईजवळील ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वोत्तम

जूनच्या सुरुवातीला काही दिवसातच महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, ज्यामुळे सर्वांना तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळेल. पावसाळा म्हंटल की अनेकजण या दिवसात हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आणि आसपासच्या काही ठिकाणांचे मनमोहक दृश्ये पाहायला जातात. तुम्हालाही पावसाळ्याच्या दिवसात हलक्या सरीमध्ये हिरवाशालू पांघरलेला निसर्ग पाहायचं असेल तर रोड ट्रिप करणे हे उत्तम पर्याय आहेत. या ट्रिपमुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल….

Read More
LPG Rule Change : फक्त 30 दिवासाची मुदत, त्यानंतर… LPG बाबतचा एक नियम बदललाय, माहीत आहे का? पटकन हे काम करा…

LPG Rule Change : फक्त 30 दिवासाची मुदत, त्यानंतर… LPG बाबतचा एक नियम बदललाय, माहीत आहे का? पटकन हे काम करा…

अमेरिका-इराण युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या एलपीजीच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर, सरकारने पीएनजी कनेक्शन वाढवण्यावर भर दिला आहे. मार्चपर्यंत देशभरात ६.५ लाख नवीन पीएनजी कनेक्शन्स देण्यात आली आहेत. मात्र, असे असूनही एलपीजी सिलिंडरचा वापर कमी झालेला नाही. यावरून हे स्पष्ट होते की, अनेक ग्राहकांनी त्यांचे जुने कनेक्शन बंद न करताच नवीन पीएनजी कनेक्शन…

Read More
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ,  आता सर्वात मोठं आंदोलन, दिल्लीत थेट…नेमकं काय घडणार?

कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन, दिल्लीत थेट…नेमकं काय घडणार?

नीट यूजी पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असताना अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. अभिजीत दीपके याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत विद्यार्थ्यांना, पालकांना आणि या प्रकरणामुळे नाराज असलेल्या नागरिकांना दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी…

Read More
अतुल सावे-सत्तार यांच्यात घमासान, फोनवरच तुफान वाद, सावेंनी रागात…महायुतीतलं भांडण थेट चव्हाट्यावर!

अतुल सावे-सत्तार यांच्यात घमासान, फोनवरच तुफान वाद, सावेंनी रागात…महायुतीतलं भांडण थेट चव्हाट्यावर!

Abdul Sattar Vs Atul Save :  विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत जागावाटपादरम्यान महायुतीला चांगलीच कसरत करावी लागली आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या जागांच्या वादामुळे महायुतीत संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, आता महायुतीत अनेक नेत्यांनी बंडखोरी केली असून पक्षाचा आदेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. छत्रपती संभाजीनगर तर…

Read More