Headlines

Maha Mumbai Coverage

पावसाळ्यात रोड ट्रिप प्लॅन करताय पण कुठे जायचं ठरत नाहीये? तर मुंबईजवळील ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वोत्तम

पावसाळ्यात रोड ट्रिप प्लॅन करताय पण कुठे जायचं ठरत नाहीये? तर मुंबईजवळील ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वोत्तम

जूनच्या सुरुवातीला काही दिवसातच महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, ज्यामुळे सर्वांना तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळेल. पावसाळा म्हंटल की अनेकजण या दिवसात हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आणि आसपासच्या काही ठिकाणांचे मनमोहक दृश्ये पाहायला जातात. तुम्हालाही पावसाळ्याच्या दिवसात हलक्या सरीमध्ये हिरवाशालू पांघरलेला निसर्ग पाहायचं असेल तर रोड ट्रिप करणे हे उत्तम पर्याय आहेत. या ट्रिपमुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल….

Read More
LPG Rule Change : फक्त 30 दिवासाची मुदत, त्यानंतर… LPG बाबतचा एक नियम बदललाय, माहीत आहे का? पटकन हे काम करा…

LPG Rule Change : फक्त 30 दिवासाची मुदत, त्यानंतर… LPG बाबतचा एक नियम बदललाय, माहीत आहे का? पटकन हे काम करा…

अमेरिका-इराण युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या एलपीजीच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर, सरकारने पीएनजी कनेक्शन वाढवण्यावर भर दिला आहे. मार्चपर्यंत देशभरात ६.५ लाख नवीन पीएनजी कनेक्शन्स देण्यात आली आहेत. मात्र, असे असूनही एलपीजी सिलिंडरचा वापर कमी झालेला नाही. यावरून हे स्पष्ट होते की, अनेक ग्राहकांनी त्यांचे जुने कनेक्शन बंद न करताच नवीन पीएनजी कनेक्शन…

Read More
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ,  आता सर्वात मोठं आंदोलन, दिल्लीत थेट…नेमकं काय घडणार?

कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन, दिल्लीत थेट…नेमकं काय घडणार?

नीट यूजी पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असताना अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. अभिजीत दीपके याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत विद्यार्थ्यांना, पालकांना आणि या प्रकरणामुळे नाराज असलेल्या नागरिकांना दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी…

Read More
अतुल सावे-सत्तार यांच्यात घमासान, फोनवरच तुफान वाद, सावेंनी रागात…महायुतीतलं भांडण थेट चव्हाट्यावर!

अतुल सावे-सत्तार यांच्यात घमासान, फोनवरच तुफान वाद, सावेंनी रागात…महायुतीतलं भांडण थेट चव्हाट्यावर!

Abdul Sattar Vs Atul Save :  विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत जागावाटपादरम्यान महायुतीला चांगलीच कसरत करावी लागली आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या जागांच्या वादामुळे महायुतीत संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, आता महायुतीत अनेक नेत्यांनी बंडखोरी केली असून पक्षाचा आदेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. छत्रपती संभाजीनगर तर…

Read More
Shivaji Kon Hota | शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे कुटुंबीयांचा आक्षेप

Shivaji Kon Hota | शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे कुटुंबीयांचा आक्षेप

ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या बनावट प्रती बाजारात उपलब्ध झाल्याचा आरोप करण्यात आला असून, यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. पुस्तकातील काही मजकुरावर पानसरे कुटुंबीयांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख करण्यात आल्याबाबत कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.या संदर्भात प्रशांत आंबी यांनी…

Read More
मोठी बातमी! शिंदे आपला तो शब्द खरा करणार? भाजपला सर्वात मोठा धक्का, महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय?

मोठी बातमी! शिंदे आपला तो शब्द खरा करणार? भाजपला सर्वात मोठा धक्का, महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय?

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीमध्ये मोठी बंडखोरी उफाळून आल्याचं पहायला मिळत आहे. भाजपाचं 17 पैकी 14 मतदार संघात संख्याबळ अधिक असल्यानं महायुतीमध्ये जागा वाटपाचं गणित नेमकं कसं असणार? कोणाच्या वाट्याला किती जागा येणार? भाजपला किती जागा मिळणार?…

Read More