Headlines
29 वर्षांपूर्वीचं प्रचंड रोमँटिक गाणं, ऐकताच जुन्या आठवणींमध्ये रमतात लोक, ऐकून मनाला मिळतो सुकून

29 वर्षांपूर्वीचं प्रचंड रोमँटिक गाणं, ऐकताच जुन्या आठवणींमध्ये रमतात लोक, ऐकून मनाला मिळतो सुकून

त्या काळात रेडिओ, ऑडिओ कॅसेट आणि दूरदर्शनच्या माध्यमातून ही गाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचली होती. आजही लाखो लोक 90 च्या दशकातील रोमँटिक गाणी ऐकून जुन्या आठवणींमध्ये रमून जातात. त्या काळातील गाण्यांमध्ये प्रेम, विरह आणि भावना अतिशय सुंदर पद्धतीने मांडल्या जात होत्या. Source link

Read More
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय;  यादीत तुमचे नाव तर नाही ना?

तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय; यादीत तुमचे नाव तर नाही ना?

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना राज्य सरकारकडून दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेचा मोठा फायदा सरकारला झाला. महायुती सरकारला महिलांनी जोरदार मतदान करत पुन्हा सत्तेत आणले. मध्यंतरी चर्चा होती की, लाडकी बहीण योजना बंद होईल. मात्र, त्यानंतर सरकारकडून स्पष्ट करण्यात आले…

Read More
IPL : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे 10 फलंदाज, अभिषेक शर्मा कितव्या स्थानी?

IPL : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे 10 फलंदाज, अभिषेक शर्मा कितव्या स्थानी?

चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज उर्विल पटेल याने रविवारी 10 मे रोजी धमाका केला. उर्विलने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 65 धावांची खेळी करुन चेन्नईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. उर्विलने या दरम्यान तडाखेदार बॅटिंग करत अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक झळकावलं. उर्विलने यासह यशस्वी जैस्वाल याच्या आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी केली. या निमित्ताने आयपीएल स्पर्धेत…

Read More
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक, सरकारकडे केली मागणी

जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक, सरकारकडे केली मागणी

अभिनेते अनुपम खेर यांनी महाराष्ट्र सरकारकडे रायगडमधील आपटा रेल्वे स्टेशन पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी केली आहे. हेच ते ठिकाण आहे, जिथे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (Dilwale Dulhania Le Jayenge) या गाजलेल्या चित्रपटाचा प्रसिद्ध शेवटचा सीन चित्रित करण्यात आला होता. या दृश्यामध्ये अमरीश पुरी “जा सिमरन जा…” म्हणत सिमरनचा हात सोडतात आणि त्यानंतर काजोल धावत…

Read More
एका सीनसाठी 50 दिवस केली नाही या अभिनेत्याने अंघोळ,  अंगातून दुर्गंधी येऊ नये म्हणून परफ्यूम मारायचा

एका सीनसाठी 50 दिवस केली नाही या अभिनेत्याने अंघोळ, अंगातून दुर्गंधी येऊ नये म्हणून परफ्यूम मारायचा

माहितीनुसार, जगीराच्या लूकसाठी त्यांनी तब्बल 50 दिवस आंघोळ केली नव्हती. त्यांना पूर्णपणे राकट, घाणेरडे आणि भयावह दिसायचे होते. त्यामुळे त्यांनी केस आणि दाढीही अनेक दिवस कापली नव्हती. त्यांच्या अंगातून दुर्गंधी येऊ नये म्हणून ते सतत शरीरावर परफ्यूम फवारत असत. Source link

Read More
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, निदा खानचं नेमकं काय होणार?

नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, निदा खानचं नेमकं काय होणार?

नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणातील वॉन्टेड आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला सहआरोपी करण्यात आले आहे. मतीन पटेल याने निदाला फरार असताना ४२ दिवस आसरा दिला…

Read More