Headlines
गाणं पाहिजे तर असं, ऐकताच गुणगुणतात लोक तर काहीजण धरतात ठेका, 32 वर्षांपासून सुपरहिट, मुलीवर नाही तर दारूच्या बाटलीवर होतं आधारित

गाणं पाहिजे तर असं, ऐकताच गुणगुणतात लोक तर काहीजण धरतात ठेका, 32 वर्षांपासून सुपरहिट, मुलीवर नाही तर दारूच्या बाटलीवर होतं आधारित

गीतकार आनंद बक्षी यांनी जेव्हा या गाण्याचे बोल राजीव राय यांना ऐकवले, तेव्हा त्यांनी ते चीप असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यावर आनंद बक्षी यांनी स्पष्ट केले की, हे गाणं कोणत्याही मुलीवर लिहिलेले नसून ते दारूच्या बाटलीवर आधारित आहे. ही बाब समजल्यानंतर राजीव राय यांनी अखेर हे गाणे चित्रपटात ठेवण्याचा निर्णय घेतला. Source link

Read More
Bank Holidays List : पुढच्या आठवड्यात तब्बल 4 दिवस बँका बंद, लिस्ट जाणून घ्या नाहीतर होईल अडचण!

Bank Holidays List : पुढच्या आठवड्यात तब्बल 4 दिवस बँका बंद, लिस्ट जाणून घ्या नाहीतर होईल अडचण!

पुढच्या आठवड्यात 6 ते 12 जुलै या काळात शनिवार,रविवार देशातील सर्वच बँकांना सुट्टी असेल. तसेच उरलेल्या पाच दिवसात स्थानिक सणांनुसार बँकांना सुट्ट्या असतील. 9 जुलै रोजी शिलाँगमध्ये बेह डेंखलाम सणामुळे सुट्टी असेल. Source link

Read More
Babar Azam: बाबर आझमच्या खांद्यावर पुन्हा एकदा येणार पाकिस्तान संघाची धुरा! पण…

Babar Azam: बाबर आझमच्या खांद्यावर पुन्हा एकदा येणार पाकिस्तान संघाची धुरा! पण…

Babar Azam: बाबर आझमच्या खांद्यावर पुन्हा एकदा येणार पाकिस्तान संघाची धुरा! पण…Image Credit source: PTI पाकिस्तान संघाला गेल्या काही वर्षात उतरती कला लागली आहे. त्यामुळे पाकिस्तान संघात उलथापालथी होत आहेत. आता आणखी एक बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, स्टार फलंदाज बाबर आझम याच्याकडे पुन्हा एकदा पाकिस्तान संघाची धुरा सोपवण्याची तयारी सुरू झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट…

Read More
सट्टा लावला अन् एका रात्रीत नशीब बदललं! त्या गीतकाराच्या आयुष्यात त्या दिवशी काय घडलं?

सट्टा लावला अन् एका रात्रीत नशीब बदललं! त्या गीतकाराच्या आयुष्यात त्या दिवशी काय घडलं?

हिंदी सिनेमांमध्ये गीतकारांचं अनन्यसाधारण महत्त्व राहिलें आहे. 40-50 च्या दशकात पैसा नसायचा पण गीतकारांना प्रचंड मान असायचा. त्याकाळातील सर्वच गाणी हिट आणि सदाबहार आहेत. आजही ही गाणी गायली जातात. पिढ्या आल्या आणि गेल्या, पण या गाण्यांचा गोडवा तसूभरही कमी झालेला नाही. आनंद बक्शी, मजरूह सुल्तानपुरी, साहिर लुधियानवी आदी एकापेक्षा एक गीतकारांनी तो काळ समृद्ध केला…

Read More
बालेन शहांना सर्वात मोठा झटका, भारताशी पंगा महागात, एका निर्णयाने नेपाळचं दिवाळं निघणार

बालेन शहांना सर्वात मोठा झटका, भारताशी पंगा महागात, एका निर्णयाने नेपाळचं दिवाळं निघणार

बालेन शाहा यांना भारताचा मोठा धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी काही दिवसांपूर्वीच नेपाळमध्ये जेन झीने मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे नेपाळमधील सरकार कोसळलं आणि नवं सरकार स्थापन झालं. बालेन शाह नेपाळचे नवे पंतप्रधान बनले. परंतु बालेन शाह नेपाळचे पंतप्रधान बनल्यानंतर ते सातत्याने भारतविरोधी निर्णय घेताना दिसत आहेत. पंतप्रधान होताच त्यांनी भारतामधून नेपाळमध्ये…

Read More
रामाचे नाव घेऊन…चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व…

रामाचे नाव घेऊन…चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व…

अलीकडेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महसूल विभागातील अधिकारांचे विभाजन करून प्रशासन अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात सांगितले. जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याचा निर्णय 12 वर्षांपूर्वी झाला होता. बदलत्या काळानुसार कामाचे विभाजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबाबत…

Read More