Headlines
एका रात्रीत या सीरिजचं बदललं नशीब, बनली नंबर-1, पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी

एका रात्रीत या सीरिजचं बदललं नशीब, बनली नंबर-1, पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी

या सीरिजचे दिग्दर्शन अविनाश अरुण यांनी केले असून, राजकुमार हिरानी यांनी ही सीरिज निर्माण आणि निर्मित केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाद्वारे राजकुमार हिरानी यांनी ओटीटी विश्वात पदार्पण केले आहे. कथेत जुन्या विचारांचा एक पोलिस अधिकारी आणि आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असलेला तरुण तज्ज्ञ एकत्र येऊन अत्यंत धोकादायक सायबर गुन्हेगाराचा शोध घेतात. Source link

Read More
Ketan Murder Case: बस्स झाला अत्याचार…राष्ट्रीय पुरूष आयोग हवाच! केतन अग्रवाल खून प्रकरणात भाजप खासदाराची मोठी मागणी

Ketan Murder Case: बस्स झाला अत्याचार…राष्ट्रीय पुरूष आयोग हवाच! केतन अग्रवाल खून प्रकरणात भाजप खासदाराची मोठी मागणी

National Commission for Men : पुण्यातील केतन अग्रवाल हा तरूण भावी संसाराची स्वप्न रंगवत होता. तर त्याची होणारी पत्नी सिया गोयल त्याला संपवण्याचा डाव आखत होती. धोक्याने तिने त्याचा घात केलाच. 18 जून रोजी लोहगड किल्ल्याच्या कठड्यावरून धक्का देत त्याचा जीव घेतला. या कामासाठी प्रियकर चेतन चौधरी यालाही मजबूर केले. विश्वासघात आणि भीषण कटाने समाजमन…

Read More
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा… व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा… व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

मुंबईत शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, समुद्रालाही मोठी भरती आली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने पुढील काही तास मुंबई आणि उपनगरांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. समुद्रात तब्बल 4.33 मीटर उंच लाटा उसळल्याने मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी आणि किनारपट्टी…

Read More
धरणातून पूर्वसूचना न देता पाणी सोडले, ट्रॅक्टरसह तिघे वाहून गेले,काळा आला होता, पण…

धरणातून पूर्वसूचना न देता पाणी सोडले, ट्रॅक्टरसह तिघे वाहून गेले,काळा आला होता, पण…

गोंदिया, दि.४ ( नितीन कुथे ) – भंडारा येथील प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. प्रशासनाचा जीवघेणा हलगर्जीपणा या घटनेतून उघडकीस आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेजमधून कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वैनगंगा नदीत लाखो क्युसेक पाणी सोडण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेजमधून कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वैनगंगा नदीत लाखो क्युसेक पाणी सोडण्यात आले.या पाण्याचा…

Read More
मोठी बातमी! काँग्रेसचा बडा खासदार अमित शहांच्या भेटीला, आता काँग्रेस फुटणार? मोठी अपडेट काय?

मोठी बातमी! काँग्रेसचा बडा खासदार अमित शहांच्या भेटीला, आता काँग्रेस फुटणार? मोठी अपडेट काय?

काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदारांनी भाजपची वाट धरली होती, त्यानंतर टीएमसीच्या काही खासदारांनी वेगळा गट स्थापन करून NDA ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पंजाबमधील काँग्रेसचे काही खासदार आणि नेते भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. कारण पंजाब काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या संघटनात्मक फेरबदलानंतर पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीबाबत चर्चा सुरू झाली आहे. अमरिंदर…

Read More
पावसाळ्यात ही फळं नक्की खा… पचनक्रिया राहील निरोगी

पावसाळ्यात ही फळं नक्की खा… पचनक्रिया राहील निरोगी

ऋतूनुसार फळं बदलतात आणि त्याचा आपल्या शरीराला योग्य तो फायदा होतो. पावसाळ्यात अनेक फळे बाजारात येतात. प्रत्येक फळाचं महत्त्व आहे. पण पावसाळ्यात कोणती फळे खाल्ल्याने पचनक्रिया निरोगी राहील याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. पावसाळ्यात आहारात जांभूळ, पेरू, नाशपाती, आलुबुखारा आणि लिची यांसारख्या फळांचा समावेश करावा. याफळांमध्ये, फायबर, व्हिटॅमिन सी आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध…

Read More