ज्याची भीती तेच घडलं भारत सोडणार रशियाची साथ, रशियाचा मोठा दावा, थेट…

ज्याची भीती तेच घडलं भारत सोडणार रशियाची साथ, रशियाचा मोठा दावा, थेट…

अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने मोठा टॅरिफ भारतावर लावण्यात आला. अतिरिक्त 25 टक्के आणि मुळ टॅरिफ 25 टक्के असा एकून 50 टक्के अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावला होता. पाकिस्तानवर फक्त 19 टक्के टॅरिफ आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी कमी करत असल्याने आणि व्यापार करार अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर अमेरिकेने अचानक मोठा…

Read More
यंदाचे पहिले सूर्यग्रहण फाल्गुन अमावस्येला, भारतात दिसणार की नाही? वाचा…

यंदाचे पहिले सूर्यग्रहण फाल्गुन अमावस्येला, भारतात दिसणार की नाही? वाचा…

सनातन धर्मात फाल्गुन महिना खूप विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो. तर या वर्षातील पहिले सूर्यग्रहण फाल्गुन महिन्यात येणार आहे. सूर्यग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना मानली जाते. खगोलशास्त्रानुसार जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते, ज्यामुळे सूर्याला अंशतः किंवा पूर्णपणे झाकले जाते. तसेच सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येच्या दिवशी होते. ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि…

Read More
2,000 रुपये अडकतील, PM Kisan 22 व्या हप्त्यासाठी 3 दिवसांत ‘हे’ कार्ड तयार करा

2,000 रुपये अडकतील, PM Kisan 22 व्या हप्त्यासाठी 3 दिवसांत ‘हे’ कार्ड तयार करा

PM Kisan 22 व्या हप्त्यासाठी 3 दिवसांत ‘हे’ कार्ड तयार कराImage Credit source: टीव्ही 9 हिंदीवरून बिहारमधील 50 लाख शेतकऱ्यांना अद्याप शेतकरी ओळखपत्र मिळालेले नाही. जर शेतकऱ्यांना पुढील तीन दिवसांत हे कार्ड तयार झाले नाही तर ते पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेऊ शकणार नाहीत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. तुम्ही शेतकरी…

Read More
Vastu Shastra : घरातील तुळस अचानक वाळली तर ते शुभ की अशुभ? काय आहेत समज, गैरसमज?

Vastu Shastra : घरातील तुळस अचानक वाळली तर ते शुभ की अशुभ? काय आहेत समज, गैरसमज?

वास्तुशास्त्र तसेच हिंदू धर्मशास्त्रानुसार तुळशीला सर्वात पवित्र झाड माण्यात आलं आहे, ज्या घरात तुळस असते, त्या घरात कधीही पैशांची कमी राहत नाही, घराला आर्थिक स्थौर्य प्राप्त होते असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तुळस ही लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचं अत्यंत प्रिय झाडं आहे, त्यामुळे दररोज सकाळी उठून अंघोळीनंतर तुळशीची पूजा करावी, तसेच सायंकाळच्या वेळी…

Read More
T20 वर्ल्डकप स्पर्धेच्या मागच्या 9 पर्वात कशी होती टीम इंडियाची कामगिरी, जाणून घ्या एका क्लिकवर

T20 वर्ल्डकप स्पर्धेच्या मागच्या 9 पर्वात कशी होती टीम इंडियाची कामगिरी, जाणून घ्या एका क्लिकवर

T20 वर्ल्डकप स्पर्धेच्या मागच्या 9 पर्वात कशी होती टीम इंडियाची कामगिरी, जाणून घ्या एका क्लिकवरImage Credit source: BCCI Twitter आयसीसी स्पर्धांमध्ये तसं पाहिलं तर टीम इंडियाची कामगिरी हवी तशी होत नव्हती. 1983 चा वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर जेतेपदाची चव चाखण्यासाठी बराच कालावधी गेला. पण 2007 पासून टीम इंडियाचं चित्र पालटलं आणि खऱ्या अर्थाने अच्छे दिन सुरू…

Read More
अभिनेता राजपाल यादवला कोणत्याही क्षणी अटक होणार? कोर्टाचे थेट आदेश, समोर आलं मोठं कारण

अभिनेता राजपाल यादवला कोणत्याही क्षणी अटक होणार? कोर्टाचे थेट आदेश, समोर आलं मोठं कारण

Rajpal Yadav : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता राजपाल यादवच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. चेक बाऊन्स प्रकरणात ट्रायल कोर्टाने दिलेल्या शिक्षेविरोधात आणि शरणागतीच्या आदेशातून दिलासा मिळावा या अपेक्षेने त्याने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, हायकोर्टाने त्याला मोठा धक्का दिला आहे. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी राजपाल यादवची याचिका फेटाळून लावत आजच म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी…

Read More