IND vs IRE: कर्णधार श्रेयस अय्यरवर नामुष्की, असं करणारा भारताचा चौथा कर्णधार ठरला
श्रेयस अय्यरपूर्वी या यादीत विराट कोहली, ऋषभ पंत आणि शुबमन गिल यांचं नाव होतं. भारतीय टी20 संघाची धुरा 15 खेळाडूंनी सांभाळली आहे.. यात 11 कर्णधारांनी पहिला सामना जिंकला आहे. तर अय्यरसह चार कर्णधारांनी पहिला सामना गमावला आहे. (PHOTO CREDIT- GETTY) Source link