पाकिस्तानला घाम फोडणारी बातमी! रशियाने भारताला दिली गुड न्यूज, लवकरच S-400…
गेल्या वर्षी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच भारताला एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानला भारताच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टमने दणका दिला होता. भारताच्या S-400 समोर पाकिस्तानची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अगदी निष्प्रभ ठरले होते. अशातच आता याच S-400…